शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

सलाम! भारतीय सैन्यानं 22 मुलांना 'चाइल्ड सोल्जर' होण्यापासून वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 17:05 IST

भारताच्या सैनिकांनी काँगोमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारताच्या जवानांनी 22 मुलांना 'चाइल्ड सोल्जर' होण्यापासून वाचवलं आहे.

नवी दिल्ली - भारताच्या सैनिकांनी काँगोमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारताच्या जवानांनी 22 मुलांना 'चाइल्ड सोल्जर' होण्यापासून वाचवलं आहे. भारतीय सैनिकांची एक तुकडी सध्या युनायटेड नेशन ऑर्गनायजेशन मिशन अंतर्गत रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये आहे. 

काँगोच्या पूर्व भागातील न्याबिऑन्डो गावांमध्ये भारतीय सैन्यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली.  48 तासांच्या मोठ्या मोहिमेनंतर भारतीय सैन्याला 16 मुलं आणि सहा मुलींना वाचवण्यात यश आल्याचे काल भारतीय सैन्यातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं.  16 सप्टेंबर रोजी गावांतील लोकांकडून लहान मुलांना काही शस्त्रधारी लोकांची एक तुकडी 'चाइल्ड सोल्जर' बनवत असल्याचे समजलं. त्यानंतर भारतीय सैन्यांनी त्यांच्या तावडीतून 22 जणांची सुटका केली. त्या लहान मुलांना भारतीय सैनिकांनी यूएनच्या चाइल्ड प्रोटेक्शन एजन्सीकडे सुपूर्द केलं.  तर लहान मुलांची सुटका केल्यानंतर त्याच दिवशी भारतीय सैन्याच्या दुसऱ्या एका तुकडीनं मिरकी भागातील 200 कुटुंबांना स्थलांतरीत होण्यापासून अडवलं. दोन स्थानिक विरोधी गटांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे ही कुटुंबं स्थलांतरीत होतं होती. त्या सर्वच लोकांमध्ये भयग्रस्थ वातावरणही निर्माण झालं होतं असं सैन्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. पुढे ते म्हणाले की, भारतीय सैन्यांनी त्या समुहाला तेथून बाहेर काढलं त्यामुळे तेथील स्थिती नियंत्रणात आली. 

जगभरात सध्या 2600 पेक्षा आधिक भारतीय सैनिक युनायटेड नेशन ऑर्गनायजेशन मिशन अंतर्गत कार्यरत आहेत. सर्वात मोठा आणि अवडघड संयुक्त राष्ट्राच्या शांतता मिशनसाठी हे काम करतात. मध्य आफ्रिकातील राष्टांमध्ये सर्वाधिक भारतीय सैनिक तैनात आहेत. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान