शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

बलुचिस्तानात पुन्हा रक्तरंजित खेळ, बंडखोरांनी बसवर हल्ला केला; ६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:36 IST

बलूचिस्तानमध्ये पुन्हा एकदा गोंधळ सुरू झाला आहे. बंदूकधाऱ्यांनी पंजाबमधील सहा जणांना प्रवासी बसमधून बाहेर काढले आणि गोळ्या घालून ठार मारले.

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा गोंधळ सुरू झाला आहे. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पंजाबमधील पाच जणांना प्रवासी बसमधून खाली ओढून गोळ्या घालून ठार मारले. या हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका प्रवाशाचा नंतर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रांतातील ग्वादर जिल्ह्यात हा हल्ला झाला तेव्हा बंदूकधाऱ्यांनी रात्रीच्या वेळी कलमत भागात कराचीला जाणाऱ्या बसमधील पाच प्रवाशांची हत्या केली.

या देशांतील लोक झपाट्याने सोडतायत आपला धर्म, दोन धर्मांना सर्वाधिक फटका; अशी आहे भारताची स्थिती!

६ जणांचा मृत्यू

एका जखमी प्रवाशाचा नंतर मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या सहा झाली. बंदूकधाऱ्यांनी प्रवाशांची ओळखपत्रे तपासल्यानंतर त्यांची हत्या केली आणि इतर तिघांना घेऊन गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या पंजाब प्रांतातील असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही, पण जातीय बलुच अतिरेकी गटांनी यापूर्वी पंजाबमधील लोकांवर हल्ले केले आहेत.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हल्ल्याचा निषेध केला

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला. संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आणि जबाबदार असलेल्यांवर खटला चालवण्याचे निर्देश दिले. अहवालानुसार, राष्ट्रपती आसिफ अली झरदारी म्हणाले, 'दहशतवादी हे देशाच्या विकासाचे आणि बलुचिस्तानच्या समृद्धीचे शत्रू आहेत.' त्यांना बलुचिस्तानमध्ये प्रगती दिसत नाही.

काही दिवसापूर्वीच ४४० प्रवाशांना घेऊन जाणारी जाफर एक्सप्रेस बलुच लिबरेशनने अडवली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक हल्ला करण्यात आला आहे.

या अपहरणात १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह २६ ओलिसांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सैन्याने सर्व ३३ दहशतवाद्यांना ठार मारले आणि ३५४ ओलिसांची सुटका केली. तेव्हापासून बलुचिस्तानात अनेक हल्ले झाले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी चार पोलीस आणि चार कामगारांची हत्या केली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान