शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मच्छीमाराचा पाक तुरुंगात मृत्यू; पालघरमध्ये चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 07:24 IST

Fisherman Dies In Pakistan Jail : पाकिस्तानच्या तुरुंगातील शिक्षा पूर्ण करूनही वेळीच सुटका न झालेल्या एका भारतीय मच्छीमाराचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. बाबू काना असे मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे. या घटनेने पाकिस्तानी तुरुंगात शिक्षा भोगूनही सुटकेची प्रतीक्षा करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील १८ कैद्यांच्या घरांत चिंता व्यक्त होत आहे.  

 पालघर  - पाकिस्तानच्यातुरुंगातील शिक्षा पूर्ण करूनही वेळीच सुटका न झालेल्या एका भारतीय मच्छीमाराचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. बाबू काना असे मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे. या घटनेने पाकिस्तानीतुरुंगात शिक्षा भोगूनही सुटकेची प्रतीक्षा करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील १८ कैद्यांच्या घरांत चिंता व्यक्त होत आहे.  

पालघर जिल्ह्यासह अनेक राज्यांतील मासेमारी करणाऱ्या खलाशांना पाकिस्तान सीमेलगत समुद्रात बेकायदेशीररीत्या प्रवेश केल्याचा ठपका ठेवत अटक केली जाते. गुरुवारी मृत्यू पावलेल्या बाबू काना याची २०२२ मध्ये पाकिस्तानच्या मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सीने  धरपकड केली होती. त्याच वर्षी त्याच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाला असल्याची माहिती शांततावादी कार्यकर्ते जतिन देसाई यांनी ‘लोकमत’ला दिली. १७० मच्छीमारांची शिक्षा पूर्ण झाली आहे. त्यांना पाकिस्तानने सोडावे, अशी मागणी देसाई यांनी केंद्राकडे केली आहे.

टॅग्स :jailतुरुंगPakistanपाकिस्तान