शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

बलुचिस्तानमध्ये भीषण बस अपघात; दरीत कोसळून ४१ प्रवाशांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 14:38 IST

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार हा अपघात लासबेला जिल्ह्यात झाला आहे. या बसमध्ये ४८ प्रवासी होते.

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये एका बसला भीषण अपघात झाला आहे. बस खोल दरीत कोसळली, यानंतर बसला आग लागल्याने ४८ प्रवाशांपैकी ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. 

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार हा अपघात लासबेला जिल्ह्यात झाला आहे. या बसमध्ये ४८ प्रवासी होते. लासबेलाचे सहा. आयुक्त हमजा अंजुम यांनी सांगितले की, अपघात खूप खतरनाक होता. मृतांची संख्या वाढू शकते. 

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हा अपघात शनिवार-रविवार रात्री 2.15 वाजता झाला. बस क्वेटाहून कराचीला जात होती. वेग जास्त असल्याने पुलावरील पिलरला धडकून ती दरीत कोसळली. घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने आतापर्यंत एक महिला आणि एका मुलासह तीन जणांना वाचवले आहे.

अपघातानंतर अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. आग खूपच भीषण असल्याचे एका फायरमनने सांगितले. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. सुमारे २ तासांच्या अथक परिश्रमानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. अपघातात अनेक मृतदेह पूर्णपणे जळाले आहेत. मृतदेहांची ओळख पटवणे कठीण होत आहे. त्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAccidentअपघात