शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पाकिस्तान आता 'भिकाऱ्यांचा' देश, कर्जाचे सर्व दरवाजे बंद होताच श्रीमंत बोऱ्या बिस्तरा गुंडाळू लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 16:43 IST

पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिंक संकटात सापडला आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. कर्जाचे सर्व दरवाजे बंद झाले असून आता पुन्हा महागाई वाढत आहे.

पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिंक संकटात सापडला आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. कर्जाचे सर्व दरवाजे बंद झाले असून आता पुन्हा महागाई वाढत आहे. चिकन ८०० रुपये किलो तर दुधाचे दरही वाढले आहेत. दिवाळखोरीच्या भीतीने देशातील श्रीमंतांनी देश सोडण्यास सुरुवात केली आहे. 

आर्थिक परिस्थितीमुळे पाकिस्तानने आतापर्यंत जगभरातून अब्जावधी रुपयांचे कर्ज घेतले आहे. देशाचे एकूण कर्ज आणि दायित्वे ६० ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांपेक्षा जास्त आहेत. हे देशाच्या जीडीपीच्या ८९ टक्के आहे.  यापैकी सुमारे ३५ टक्के कर्ज हे केवळ चीनचे आहे, त्यात चीनच्या सरकारी बँकांच्या कर्जाचाही समावेश आहे. पाकिस्तानचे चीनचे ३० डॉलर अब्ज कर्ज आहे, जे फेब्रुवारी २०२२ मध्ये २५.१ अब्ज डॉलर होते. चीनने पाकिस्तानला दिलेली मदत ही आयएमएफच्या कर्जाच्या तिप्पट आणि जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेच्या निधीपेक्षा जास्त आहे. आता जर पाकिस्तान दिवाळखोरीत निघाला तर त्याची सर्वात मोठा फटका चीनवर होणार आहे.

तूप-तेल, दूध आणि महागाईच्या टंचाईशी झगडणाऱ्या पाकिस्तानी जनतेसाठी रोज सकाळी वाईट बातमी येत आहे. पाकिस्तानातील महागाई आणि खाद्यपदार्थांच्या टंचाईमागे रोख रकमेची कमतरता हे प्रमुख कारण आहे. पाकिस्तानच्या सरकारी बँका आयातदारांना क्रेडिटचे पत्र द्यायला तयार नाहीत, कारण त्यांना पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीची कल्पना आहे आणि हीच स्थिती राहिल्यास गंभीर परिस्थिती होणार आहे.

आता पाकिस्तान सोडून श्रीमंत लोक जात आहेत. पाकिस्तानातून परदेशात जाणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ होत आहे. पाकिस्तानमध्ये २०२२ मध्ये ८३२,३३९ लोकांनी देश सोडला. २०१६ नंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये देश सोडून जाणाऱ्या पाकिस्तानींच्या संख्येत जवळपास २००% वाढ झाली आहे. पाकिस्तानला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी शेहबाज शरीफ सरकारने कर लादून आणि सबसिडी बंद करुन १७० अब्ज रुपये साठी घोषणा केली होती. पण, या आदेशाला  राष्ट्रपतींनी शाहबाज यांच्या अध्यादेशाला मान्यता देण्यास नकार दिला. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInflationमहागाई