शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भूकंपामुळे उघड्यावर आला संसार...; मृतांचा आकडा २६८ वर, १५१ अद्यापही बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 11:08 IST

सियांगजूर शहराजवळ सोमवारी दुपारी झालेल्या ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात १०८३ लोक जखमी झाले असल्याची माहितीही संस्थेने पत्रकारांना दिली.

सियांगजूर (इंडोनेशिया) : इंडोनेशियाच्या जावा बेटावर झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या मंगळवारी वाढून २६८ झाली आहे. कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह सापडत असल्याने मृतांचा आकडा वाढत आहे. दुसरीकडे १५१ लोक अद्यापही बेपत्ता आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेने ही माहिती दिली. 

सियांगजूर शहराजवळ सोमवारी दुपारी झालेल्या ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात १०८३ लोक जखमी झाले असल्याची माहितीही संस्थेने पत्रकारांना दिली. यापैकी ३००हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. भूकंपामुळे ग्रामीण भागातील इमारतींचीही पडझड झाली. भूकंपाचा धक्का जाणवताच मी कुटुंबासह घराबाहेर पडले व काही वेळातच घर कोसळले. मी पती आणि मुलांना घराबाहेर काढले नसते तर आम्हा सर्वांना प्राण गमवावे लागले असते, असे पेर्टिनेम नावाच्या एका महिलेने सांगितले.  

भूकंपामुळे सिजेडिल गावात रस्त्यावर दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाली तसेच अनेक घरे कोसळली, असे राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेचे प्रमुख हेन्री अल्फियांडी यांनी सांगितले.

टॅग्स :EarthquakeभूकंपIndonesiaइंडोनेशिया