शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

भारतविरोधी वक्तव्ये करू नका - नवाज शरीफ यांचा मंत्र्यांना दम

By admin | Updated: December 19, 2015 13:22 IST

भारत-पाकिस्तानदरम्यानच्या शांततेच्या चर्चेत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मंत्र्यांना ' भारतविरोधी वक्तव्ये न करण्यास' खडसावले आहे.

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १९ -  भारत-पाकिस्तानदरम्यानच्या शांततेच्या चर्चेत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मंत्र्यांना ' भारतविरोधी वक्तव्ये न करण्यास' खडसावले आहे. शरीफ यांच्या निकटवर्तीय अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, शरीफ यांनी त्यांचे मंत्री तसेच वरिष्ठ अधिका-यांना दम दिला असून भारत- पाकिस्तानदरम्यान शांतता चर्चेत अडथळा येईल असेही कोणतेही चिथावणईखोर वक्तव्य करण्यास मनाई केली आहे, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
' एकमेकांचा भूतकाळ उकरून उणीदुणी काढण्यापेक्षा दोन्ही राष्ट्रांमधील संवादप्रक्रिया वाढण्यास प्रोत्साहन मिळेल, अशीच वक्तव्ये करण्यात यावीत. शांतता प्रक्रियेला प्रोत्साहन द्यावे, असे शरीफ यांनी त्यांचे निकटवर्तीय तसेच मंत्रीमंडळातील मंत्री व वरिष्ठ अधिका-यांना बजावले आहे', असे या वृत्तात म्हटले आहे. 
भारतसोबतचे संबंध वृद्घिंगत करण्यासाठी शरीफ उत्सुक असून त्यामुळे संपूर्ण देशाला फायदा होणार आहे.