शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

भारतविरोधी वक्तव्ये करू नका - नवाज शरीफ यांचा मंत्र्यांना दम

By admin | Updated: December 19, 2015 13:22 IST

भारत-पाकिस्तानदरम्यानच्या शांततेच्या चर्चेत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मंत्र्यांना ' भारतविरोधी वक्तव्ये न करण्यास' खडसावले आहे.

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १९ -  भारत-पाकिस्तानदरम्यानच्या शांततेच्या चर्चेत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मंत्र्यांना ' भारतविरोधी वक्तव्ये न करण्यास' खडसावले आहे. शरीफ यांच्या निकटवर्तीय अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, शरीफ यांनी त्यांचे मंत्री तसेच वरिष्ठ अधिका-यांना दम दिला असून भारत- पाकिस्तानदरम्यान शांतता चर्चेत अडथळा येईल असेही कोणतेही चिथावणईखोर वक्तव्य करण्यास मनाई केली आहे, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
' एकमेकांचा भूतकाळ उकरून उणीदुणी काढण्यापेक्षा दोन्ही राष्ट्रांमधील संवादप्रक्रिया वाढण्यास प्रोत्साहन मिळेल, अशीच वक्तव्ये करण्यात यावीत. शांतता प्रक्रियेला प्रोत्साहन द्यावे, असे शरीफ यांनी त्यांचे निकटवर्तीय तसेच मंत्रीमंडळातील मंत्री व वरिष्ठ अधिका-यांना बजावले आहे', असे या वृत्तात म्हटले आहे. 
भारतसोबतचे संबंध वृद्घिंगत करण्यासाठी शरीफ उत्सुक असून त्यामुळे संपूर्ण देशाला फायदा होणार आहे.