शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Corona Virus: इराणमधून २०० जण आज मुंबईत येणार; नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 01:40 IST

इराणहून ५८ लोकांना आणण्यात आले आहे. लवकरच २०० लोकांना परत आणले जाईल.

नवी दिल्ली : इराणमधील २०० भारतीय नागरिकांना शुक्रवारी मुंबईत आणण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता विमानतळावर हे विमान पोहोचण्याची शक्यता आहे. १५ मार्च रोजी दुसऱ्या टप्प्यात इराणहून विमान दिल्लीमध्ये येईल. इराणहून तिसºया टप्प्यात १६ वा १७ मार्च रोजी विमान दाखल होईल.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत गुरुवारी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग हा चिंतेचा विषय आहे. इराण, इटलीसह जगभरातील आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे. भारताने विदेशींच्या प्रवेशावर पूर्ण प्रतिबंध आणला नसल्याचेही एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, इराणमध्ये ६००० भारतीय फसले आहेत. यातील ११०० महाराष्ट्रातील प्रवासी आहेत आणि ते इराणच्या कोममध्ये अडकले आहेत, तर जम्मू-काश्मीरचे ३०० विद्यार्थी आहेत. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या ५२९ नमुन्यांपैकी २२९ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जयशंकर यांनी सांगितले की, इराणमध्ये १००० भारतीय मच्छीमार अडकले आहेत. यातील कोणत्याही भारतीयाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. इराणहून ५८ लोकांना आणण्यात आले आहे. लवकरच २०० लोकांना परत आणले जाईल. जगातील ९० देशांत कोरोना पसरला आहे. काही प्रकरणांत सरकारने ई-व्हिसा आणि व्हिसा आॅन अरायव्हल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ फेब्रुवारीनंतर चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीचा प्रवास करणाºया भारतीय नागरिकांना १५ दिवसांपर्यंत वेगळे ठेवण्यात येणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता कोणत्याही व्यक्तीला स्वदेशात परतण्यासाठी संक्रमणमुक्त असल्याचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य असणार आहे. ते म्हणाले की, जे विद्यार्थी इराणमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मी श्रीनगरमध्ये भेटलो आहे. आपण त्यांना आश्वासन दिले आहे की, त्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी सुविधा देईल.

टॅग्स :corona virusकोरोना