शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

Corona Virus: इराणमधून २०० जण आज मुंबईत येणार; नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 01:40 IST

इराणहून ५८ लोकांना आणण्यात आले आहे. लवकरच २०० लोकांना परत आणले जाईल.

नवी दिल्ली : इराणमधील २०० भारतीय नागरिकांना शुक्रवारी मुंबईत आणण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता विमानतळावर हे विमान पोहोचण्याची शक्यता आहे. १५ मार्च रोजी दुसऱ्या टप्प्यात इराणहून विमान दिल्लीमध्ये येईल. इराणहून तिसºया टप्प्यात १६ वा १७ मार्च रोजी विमान दाखल होईल.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत गुरुवारी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग हा चिंतेचा विषय आहे. इराण, इटलीसह जगभरातील आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे. भारताने विदेशींच्या प्रवेशावर पूर्ण प्रतिबंध आणला नसल्याचेही एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, इराणमध्ये ६००० भारतीय फसले आहेत. यातील ११०० महाराष्ट्रातील प्रवासी आहेत आणि ते इराणच्या कोममध्ये अडकले आहेत, तर जम्मू-काश्मीरचे ३०० विद्यार्थी आहेत. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या ५२९ नमुन्यांपैकी २२९ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जयशंकर यांनी सांगितले की, इराणमध्ये १००० भारतीय मच्छीमार अडकले आहेत. यातील कोणत्याही भारतीयाला कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. इराणहून ५८ लोकांना आणण्यात आले आहे. लवकरच २०० लोकांना परत आणले जाईल. जगातील ९० देशांत कोरोना पसरला आहे. काही प्रकरणांत सरकारने ई-व्हिसा आणि व्हिसा आॅन अरायव्हल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ फेब्रुवारीनंतर चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीचा प्रवास करणाºया भारतीय नागरिकांना १५ दिवसांपर्यंत वेगळे ठेवण्यात येणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता कोणत्याही व्यक्तीला स्वदेशात परतण्यासाठी संक्रमणमुक्त असल्याचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य असणार आहे. ते म्हणाले की, जे विद्यार्थी इराणमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मी श्रीनगरमध्ये भेटलो आहे. आपण त्यांना आश्वासन दिले आहे की, त्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी सुविधा देईल.

टॅग्स :corona virusकोरोना