शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोना : चीनमध्ये १३ शहरांत प्रवासावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 05:34 IST

चीनमध्ये कोरोना विषाणूची धास्ती वाढत असून, चीनने १३ शहरांमध्ये प्रवासावर निर्बंध आणले आहेत. या निर्णयाचा ४.१ कोटी लोकांना फटका बसला आहे

बीजिंग : चीनमध्येकोरोना विषाणूची धास्ती वाढत असून, चीनने १३ शहरांमध्ये प्रवासावर निर्बंध आणले आहेत. या निर्णयाचा ४.१ कोटी लोकांना फटका बसला आहे, तर या विषाणूूंंचा ८८० हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.चीनच्या हुबेई प्रांताच्या जिंगझोऊमध्ये सर्वात प्रथम हा विषाणू आढळला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातून जाणाºया सर्व रेल्वे सेवा आंतरराष्ट्रीय वेळेनुसार सकाळी ४ वाजता बंद राहील, तर सार्वजनिक बस, पर्यटन बस फेºया व अन्य नौका सेवा अस्थायी स्वरूपात बंद ठेवण्यात आल्या आहेत.हुबेई प्रांताच्या आजूबाजूच्या चार शहरांत शियानिंग, शियोगान, एन्शी आणि जिजांग शहरांत प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूंच्या धास्तीने शांघाई डिज्निलँड या आठवड्यात पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे.७00 भारतीय विद्यार्थी चीनमध्येचीनमधील विषाणूंच्या प्रसाराने भारताची काळजीही वाढली आहे. कारण, जवळपास ७०० भारतीय विद्यार्थी वुहान आणि आजूबाजूच्या परिसरात राहतात. बहुतांश विद्यार्थी चीनच्या विद्यापीठात शिकत आहेत.चीनमध्ये कोरोना विषाणूंच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकार दहा दिवसांच्या आत नवे हॉस्पिटल उभे करण्याच्या प्रयत्नात आहे. हे हॉस्पिटल २५ हजार स्क्वेअर मीटरमध्ये आणि १००० बेडचे असणार आहे.या विषाणूंमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे सरासरी वय ७३ वर्षे आहे. मृतांमध्ये सर्वाधिक वयस्कर व्यक्ती ८९ वर्षांची आहे. तर सर्वात कमी वयाची व्यक्ती ४८ वर्षांची आहे.भारतीय दूतावासाने कार्यक्रम केला रद्दचीनमध्ये पसरलेल्या कोराना विषाणूंमुळे बीजिंगस्थित भारतीय दूतावासाने प्रजासत्ताक दिनानिमित्तचा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे.या आजारामुळे चीनमध्ये आतापर्यंत २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे.दूतावासाने टष्ट्वीट केले आहे की, भारतीय दूतावासाने २६ जानेवारीला आयोजित केलेला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनIndiaभारत