शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीन सीमेवर ड्रॅगनने नवीन डाव सुरू केला; चौक्यांवर वीजपुरवठा वाढवला, तणाव पुन्हा वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 20:33 IST

या नव्या पावलामुळे उच्चांवर असणाऱ्या सैनिकांची चिंता मिटणार आहे. यामध्ये पिण्याची पाणी, गरम पाणी, ऑक्सीजनचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या चीन आणि भारताच्या सीमेवर तणाव आता कमी झाला होता. पु्न्हा एकदा भारत आणि चीनमधील संबंध पुन्हा रुळावर आले होते.  असं असताना आता चीनने पुन्हा आपल्या कारवाया सुरु केल्या आहेत.  पीपल्स लिबरेशन आर्मीने उंचावरील प्रदेशांसह कठीण परिस्थिती असलेल्या दुर्गम भागातील सीमा चौक्यांना वीजपुरवठा वाढवला आहे. 

डोनाल्ड ट्रम्प भारताचे मित्र की शत्रू? भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर स्पष्टच बोलले..!

याबाबत पीएलए डेलीने या महिन्याच्या सुरुवातीला वृत्त दिले होते. यात त्यांनी चीन-भारत सीमेवरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शिनजियांग उइगुर स्वायत्त प्रदेशातील झैदुल्ला आणि तिबेट स्वायत्त प्रदेशातील न्गारी प्रांतातील सीमा चौक्या पूर्णपणे राष्ट्रीय पॉवर ग्रिडने व्यापल्या आहेत. चीन सीमावर्ती चौक्यांना वीजपुरवठा वाढवून आपल्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

एका अहवालात म्हटले आहे की, बहुतेक सीमा चौक्यांद्वारे वापरलेली वीज आणि अक्षय ऊर्जा सैनिकांना हिवाळ्यात उबदार आणि सुरक्षित राहण्यासाठी मजबूत आधार देते. यामुळे सैन्यातील सर्व उंचावरील सीमा सुरक्षा चौक्यांची ऊर्जा सुरक्षा वाढणार आहे, असे अहवालात म्हटले आहे. या उपक्रमामुळे उंचावर तैनात असलेल्या सीमा सैनिकांना येणाऱ्या दीर्घकालीन समस्या दूर झाल्या आहेत, यामध्ये पिण्याचे पाणी, गरम पाणी, ऑक्सिजनची सुविधा यांचा समावेश आहे, असा दावा करण्यात आला आहे. 

बऱ्याच महिन्यांपासून प्रयत्न होते

चीन बऱ्याच महिन्यांपासून आपल्या सीमावर्ती सैनिकांना वीजपुरवठा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा देखील त्यांच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे, लष्कर आणि राष्ट्रीय ऊर्जा प्रशासनाने २०१६ च्या अखेरीस लष्करासाठी पॉवर ग्रिड बांधण्यासाठी आणि त्यांना राष्ट्रीय ऊर्जा सेवा नेटवर्कशी जोडण्यासाठी एक प्रकल्प सुरू केला. गेल्या वर्षी जानेवारीपर्यंत, ७०० सीमा चौक्या चीनच्या राष्ट्रीय ग्रीडशी जोडल्या होत्या. 

लढाऊ उपकरणे, कमांड आणि कंट्रोल सिस्टीम आणि ऊर्जा-केंद्रित माहिती उपकरणे कार्यक्षम आणि स्थिर वीज पुरवठ्याशी जोडल्याने सैन्याच्या आपत्कालीन व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत