शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

China: चीनचे हेरगिरी जहाज अचानक पोहोचले, भारताने अग्नी मिसाईलचे परीक्षण रोखले; दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 11:52 IST

चीनच्या या जहाजावरून सध्या हिंदी महासागरात तणाव आहे. भारताने काही महिन्यांपूर्वीच आपल्या विशेष आर्थिक क्षेत्रात चिनी हेरगीरी जहाजाला घुसू देणार नाही, असा इशारा दिला होता.

भारताने बंगालच्या खाडीमध्ये प्रस्तावित असलेले अग्नी मिसाईलचे परीक्षण रोखले आहे. यामागचे धक्कादायक कारण समोर आले आहे. चीनचे हेरगीरी करणारे जहाज यूआन वांग-6 पासूनचा धोका लक्षात घेत भारताने हा निर्णय घेतला आहे. चीनने इंडोनेशियाहून नेमक्या याच वेळी हे जहाज हिंदी महासागरात पाठविल्याने खळबळ उडाली आहे. 

चीनच्या या जहाजावरून सध्या हिंदी महासागरात तणाव आहे. भारताने काही महिन्यांपूर्वीच आपल्या विशेष आर्थिक क्षेत्रात चिनी हेरगीरी जहाजाला घुसू देणार नाही, असा इशारा दिला होता. तरी देखील चीनच्या आणखी एक जहाजाने श्रीलंकेच्या किनाऱ्यावर हजेरी लावली होती. ओपन सोर्स इंटेलिजेंस detresfa ने सांगितले की, भारताने प्रस्तावित मिसाईल परीक्षण रोखले आहे. यासाठी जी नोटीस जारी केली होती ती रद्द केली आहे. भारताने चीनच्या युआन वांग श्रेणीतील ट्रॅकिंग जहाजाच्या हिंदी महासागरातील उपस्थितीमुळे असे केले आहे. 

चीनचे युआन वांग-6 हे हेरगीरी करणारे जहाज 22 हजार टनांचे आहे. यावर अँटेना, अत्याधुनिक पाळत ठेवणारी उपकरणे आणि सेन्सर्स आहेत. इलेक्ट्रॉनिक हेरगिरी, उपग्रह प्रक्षेपणांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या कक्षीय मार्गाचा मागोवा घेण्यासाठी हे जहाज ओळखले जाते. हे हेरगिरी जहाज शुक्रवारी सकाळपर्यंत इंडोनेशियातील बालीजवळ होते. चिनी जहाज PLA च्या स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्सचा एक भाग आहे ज्यामध्ये 400 क्रू सदस्य आहेत. हे जहाज सुंदा सामुद्रधुनीमार्गे हिंदी महासागरात दाखल झाले आहे.

भारताने 10 आणि 11 नोव्हेंबरसाठी NOTAM किंवा नोटीस जारी करून बंगालच्या उपसागरात नो-फ्लाय झोन घोषित केले होते. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अग्नी क्षेपणास्त्राची चाचणी घेणार होती.  

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवान