शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

'त्या' न्यूज अँकरला हीच चपराक, ब्रिटीश हाय कमशिनरकडून भारताचं हिंदीत कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 14:03 IST

नवी दिल्ली - भारताचे चंद्रयान ३ मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले. या लँडरचे सॉफ्ट लँडींग यशस्वी ...

नवी दिल्ली - भारताचे चंद्रयान ३ मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले. या लँडरचे सॉफ्ट लँडींग यशस्वी ठरल्यानंतर जगभरातून भारताचं कौतुक आहे. अमेरिका, रशिया, इंग्लंड, पाकिस्तानसह अनेक देशांकडून भारताच्या या अंतराळ मोहिमेचं कौतुक होत असताना एका इंग्रज पत्रकाराने भारताच्या चंद्रयान मोहिमेवरुन विचारलेला प्रश्न व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो अँकर कुत्सितपणे भारताला प्रश्न विचारत आहे. मात्र, चंद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर स्वत: ब्रिटीश हाय कमिशनरने हिंदी भाषेत ट्विट करत भारताचं कौतुक केलंय. 

सोशल मीडियात एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, बीबीसीचा न्यूज अँकर भारतातील पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्येवर भाष्य करत आहेत. भारतात ७० कोटी जनतेला शौचालय नसतानाही तुम्ही चंद्रयान मोहिमेवर पैसे खर्च करत असल्याचं त्याने म्हटले होते. मात्र, त्याच्या या प्रश्नाला भारतीय चंद्रयान मोहिमेच्या यशस्वी लँडींगने मोठी चपराक बसलीय.  

ब्रिटीश हाय कमिशनर एलेक्स एलिस यांनी चक्क हिंदी भाषेत ट्विट करुन भारताचं अभिनंदन आणि कौतुक केलंय. हा केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी अतिशय़ मोठा क्षण आहे, असे एलिस यांनी म्हटलं आहे. एलिस यांचं हे ट्विट म्हणजे भारताची ताकद जगाला आणि सर्वच देशांना दाखवून देणारं आहे. ज्या देशातील एका चॅनेलच्या पत्रकाराने  भारताच्या चंद्रयान मोहिमेवर कुत्सितपणे प्रश्न विचारला होता. चंद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर त्याच ब्रिटीशच्या हाय कमिशनरांनी हिंदीत ट्विट करुन भारतीयांचं केलेलं कौतुक आणि हा जगातील सर्वच देशांसाठी असलेला मोठा क्षण म्हणणे ही त्या अँकरला जोराची चपराकच म्हणता येईल.

काय म्हणाला ब्रिटिश अँकर?

सोशल मीडियावर त्या वाहिनीच्या अँकरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो म्हणतो की, 'भारतात पायाभूत सुविधांचा अभाव आहे, भारतात अत्यंत गरिबी आहे. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या दारिद्र्यात जगते, देशातील 700 मिलियनहून अधिक लोकांकडे शौचालये देखील नाहीत. अशा परिस्थितीत चंद्रयान-3 सारख्या महागड्या प्रकल्पावर इतके पैसे खर्च का करावे?' 

आनंद महिंद्रांनी दिले सडेतोड उत्तर 

या व्हिडिओला रिट्विट करत उद्योगपती आनंद महिंद्रांनीही उत्तर दिलंय, 'खरंच?? आमच्या देशात असलेली गरिबी, तुम्ही लादलेल्या अनेक दशकांच्या वसाहतवादी राजवटीचा परिणाम होती. या राजवटीने संपूर्ण उपखंडातील संपत्ती पद्धतशीरपणे लुटली. आमच्याकडून लुटलेली सर्वात मौल्यवान संपत्ती कोहिनूर हिरा नसून आमचा अभिमान आणि आमच्या क्षमतेवर असलेला विश्वास होता.'  

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3Englandइंग्लंडLondonलंडनJournalistपत्रकार