शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

"जर तुम्ही दहशतवाद पसरवला तर..."; इस्लामाबादमधून एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 12:52 IST

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर पाकिस्तान दौऱ्यावर गेले आहेत. पाकिस्तानामध्ये शांघाय संघटनेची बैठक होणार आहे.

शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी इस्लामाबादला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गेले आहेत. दरम्यान, त्यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. या बैठकीत बोलताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, दहशतवाद असाच सुरू राहिला तर व्यवसायाला प्रोत्साहन देता येणार नाही. या दोन गोष्टी एकत्र येऊ शकत नाहीत. जेव्हा दोन्ही देश एकमेकांचा आदर करतात तेव्हाच परस्पर सहकार्य होऊ शकते. भागीदारी खरी असेल तेव्हाच सहकार्य शक्य आहे. एकतर्फी अजेंडांवरून संबंध प्रगती करू शकत नाहीत. एससीओच्या सनदेनुसार वागले तरच विकास साधता येईल,असा सल्लाही पाकिस्तानला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिला.

एस. जयशंकर पाकिस्तानमध्ये मॉर्निंग वॉक करताना... सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाले...

"सीमेपलीकडील दहशतवाद आणि कट्टरतावादाचा वापर केला तर व्यापार, ऊर्जा आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रात प्रगती होऊ शकत नाही, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, जग कठीण परिस्थितीत आहे तेव्हा आम्ही भेटत आहोत. जगात दोन मोठे संघर्ष चालू आहेत, याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल, असंही ते म्हणाले. एस. जयशंकर काल शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी गेले आहेत. एस. जयशंकर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानला सुनावले आहे.

एस. जयशंकर म्हणाले की, विकास आणि प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य आवश्यक आहे यात शंका नाही. जर या गोष्टी झाल्या नाहीत तर विकासाची चर्चा होऊ शकत नाही, सर्वांनी मिळून कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न केले तर नवीन क्षमता विकसित होतील. यामुळे जगाच्या ऊर्जेची गरज भागवण्यास मदत होईल. यामुळे जगात मोठ्या बदलांचा पाया रचला जाईल.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारत