शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना चीनने उचललं 'असं' पाऊल; 'या' देशातील जनता संतापली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 19:37 IST

चीनने सीमा सील केल्यानंतर आता नेपाळच्या अनेक व्यापाऱ्यांनी कोलकाता सीमेवरून नेपाळमध्ये माल आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरस संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे चीननेनेपाळ (चीन-नेपाळ सीमा) लगतच्या आपल्या भागात लॉकडाऊन लागू केला आहे. या कारवाईअंतर्गत नेपाळला लागून असलेले रसुवागढी आणि तोतापानी सीमारेषा सील करण्यात आली आहे. त्यामुळे नेपाळमधील शेकडो कंटेनर चीनमध्ये अडकले आहेत. चीनच्या या निर्णयावर नेपाळच्या व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. चीनने या महिन्याच्या 10 ऑगस्टपासून तोतापानी बॉर्डर पॉईंट आणि 14 ऑगस्टपासून रसुवागढी बॉर्डर पॉईंट व्यवसायासाठी बंद केला आहे. व्यापाऱ्यांमध्ये वाढत्या नाराजीमुळे नेपाळचे परराष्ट्र मंत्री नारायण खडका यांनी चीनला लागून असलेल्या भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

नेपाळमधील सणांमुळे नेपाळी व्यापाऱ्यांनी चीनमधून कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फुटवेअर आणि खाद्यपदार्थांसह मोठ्या प्रमाणात वस्तू मागवल्या आहेत. नेपाळी व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चीनने कोविडच्या नावाने सीमा सील केल्या आहे. त्यामुळे नेपाळमधील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एका अहवालानुसार, नेपाळी व्यापाऱ्यांचे 300 हून अधिक कंटेनर या दोन सीमेवर अडकले आहेत. नेपाळचे व्यापारी वर्षभर या सणांची वाट पाहत असतात कारण त्या दरम्यान त्यांना चांगला पैसा मिळतो. चीनच्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे नेपाळमधील अनेक व्यापारी दु:खी आहेत.

चीनने सीमा सील केल्यानंतर आता नेपाळच्या अनेक व्यापाऱ्यांनी कोलकाता सीमेवरून नेपाळमध्ये माल आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ते कोलकाता बंदरातून नेपाळमध्ये आणण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. नेपाळी लोकांचे म्हणणे आहे की जर चीनने त्यांना आधीच सांगितले असते की ते दोघेही व्यापारी सीमा सील करणार आहेत, तर त्यांनी कोलकाता बंदरातून आयात केलेला कंटेनर मिळाला असता. चीनच्या बाजूने नेपाळचे किती कंटेनर अडकले आहेत याची अधिकृत आकडेवारी नेपाळ सरकारकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.

चीनकडून रसुवागढी आणि तोतापानी सीमारेषा सील करण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वी अनेकदा चिनी अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली आहे. चीनचे म्हणणे आहे की कोविडची प्रकरणे कमी होताच हे पुन्हा सुरू होईल.  नेपाळ सरकारच्या अहवालानुसार, नेपाळ आणि चीनमधील व्यापार मजबूत झाला आहे आणि गेल्या एका वर्षात 13.19 टक्के वाढ झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनNepalनेपाळ