शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वांत चांगली वेळ आहे: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 12:13 IST

भाजपा सरकारने 2011मध्ये पदभार स्वीकारला तेव्हा भारतीची जीडीपी 2 ट्रिलियन डॅालर्स होती.

भाजपा सरकारने 2011मध्ये पदभार स्वीकारला तेव्हा भारतीची जीडीपी 2 ट्रिलियन डॅालर्स होती. मात्र आता भारताचे 5 ट्रिलियन डॅालर्सपर्यत पोहचण्याचे लक्ष्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. बँकॉक येथे आयोजित आदित्य बिर्ला समूहाच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते.

भारतात राहणीमान, एफडीआय, उत्पादकता, पायाभूत सुविधा वाढत आहेत. तसेच गुंतवणुकीसाठी भारत जगात सर्वांधिक आकर्षक अर्थव्यवस्थेपैकी एक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे  करक्षेत्रात आम्ही महत्वाचे काम केले असून भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वांत चांगली वेळ आहे, असे आवाहन देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी गुंतवणूकदारांना केले.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्याचा देखील भाषणात उल्लेख केला. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचे विभाजन करत भारताने दहशतवाद आणि फुटीरतावादामागील मोठे कारण नष्ट केल्याचे मोदींनी यावेळी उपस्थितांना सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाInternationalआंतरराष्ट्रीयBJPभाजपा