शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वाढलेल्या उंचीमुळे भविष्यात व्यक्तीला लागेल जास्त अन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 07:21 IST

संशोधकांनी १९७५ आणि २०१४ दरम्यान १८६ देशांतील लोकसंख्येतील बदलांचे विश्लेषण केले. आम्ही दोन गोष्टींच्या परिणामांचा अभ्यास केला.

लंडन : खाण्यापिण्याच्या सवयींतील बदल आणि वाढलेल्या उंचीमुळे सरासरी व्यक्तीला भविष्यात जास्त अन्नाची गरज असेल, असे नव्या संशोधनात म्हटले आहे. सध्या जगाची लोकसंख्या ७.६ अब्ज असून काही वर्षांत ही नऊ अब्ज असेल. नऊ अब्ज लोकांना आजच्या तुलनेत २०५० मध्ये अन्न पुरवणे जास्त कठीण असेल, असे नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी आॅफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे संशोधक जिब्रॅन विटा यांनी म्हटले.

संशोधकांनी १९७५ आणि २०१४ दरम्यान १८६ देशांतील लोकसंख्येतील बदलांचे विश्लेषण केले. आम्ही दोन गोष्टींच्या परिणामांचा अभ्यास केला. एक म्हणजे सरासरी लोक उंच आणि वजनदार झाले आहेत आणि दुसरे म्हणजे सरासरी लोकसंख्या म्हातारी होत आहे, असे विटा म्हणाले. जगातच मानवी उपभोग या कालावधीत (१९७५ ते २०१४) १२९ टक्क्यांनी वाढला. त्यातील ११६ टक्के वाढीला लोकसंख्या जबाबदार आहे तर वाढलेली उंची आणि वजनाचा त्यातील वाटा १५ टक्के आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी भविष्यात अन्नाचा विचार करताना वयोवृद्धांच्या गरजा याआधीच्या अभ्यासकांनी विचारात घेतल्या नव्हत्या, असे फेलीप वॅक्वीझ यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)उंची, वजन आणि कॅलरीच्२०१४ मध्ये सरासरी प्रौढ व्यक्ती १४ टक्के वजनदार, १.३ टक्के उंच, ६.२ टक्के वय वाढलेली आणि १९७५ च्या तुलनेत ६.१ टक्के जास्त ऊर्जा गरजेची असलेली होती. संशोधकांना हाच कल पुष्कळ देशांत कायम राहण्याची अपेक्षा आहे. सरासरी जागतिक प्रौढ व्यक्ती १९७५ मध्ये २,४६५ किलो कॅलरीज खायचा. २०१४ मध्ये सरासरी प्रौढ व्यक्ती २,६१५ किलो कॅलरी खायचा, असे विटा म्हणाले. 

टॅग्स :Londonलंडन