शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

मोहम्मद यूनुस यांचा बुरखा फाटला, खरा रंग समोर आला; आता बांगलादेशच्या संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' शब्द हटणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 08:47 IST

प्रस्तावात आणखी काय...? काय परिणाम होणार...?

सध्या बांगलादेशात बऱ्याच घटना घडामोडी घडताना दिसत आहेत. आता तेथे संविधान सुधारणा आयोगाने बुधवारी अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांच्याकडे आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात देशाची तीन मूलभूत तत्त्वे अर्थात 'धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि राष्ट्रवाद' ही काढून टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. या प्रस्तावामुळे बांगलादेश आणि भारतातही चिंता वाढली आहे. कारण हे सिद्धांत १९७१ च्या मुक्ती युद्धाच्या मूलभूत आदर्शांचा एक भाग आहेत.

बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनानंतर तेथील तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले. यानंतर तेथे आलेल्या नव्या प्रशासनाने संविधान सुधारणा आयोगाची स्थापना केली. या आयोगाने समता, मानव सन्मान, सामाजिक न्याय, बहुलवाद आणि लोकशाही हे 5 नवे राज्य सिद्धांत प्रस्तावित केले आहेत. यात गेल्या सिद्धांतांपैकी केवळ 'लोकशाही' हाच सिद्धांत कायम ठेवण्यात आला आहे.

दोन सभागृहांच्या संसदेचा प्रस्ताव -संविधान सुधारणा आयोगाने देशात दोन सभागृहाच्या संसदेची शिफारस करण्यात आली आहे. यात नॅशनल असेंबली आणि सीनेट, अशी दोन सभागृहे असतील. तसेच, खालच्या सभागृहात 400 तर वरच्या सभागृहात 105 जागा असतील. याशिवाय दोन्ही सभागृहांचा कार्यकाळ 5 वर्षांवरून 4 वर्ष करण्यात यावा, अशी शिफारसही आयोगाकडून करण्या आली आहे.

धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द हटवल्यास काय परिणाम होईल?धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द हटवण्याच्या प्रस्तावावरून सध्या बांगलादेशात जबरदस्त चर्चा सुरू आहे. हे सिद्धांत बांगलादेशचे स्वातंत्र्य आणि सामाजिक संरचनेचे आधारभूत स्तंभ मानले जातात. हे शब्द वगळल्यास देशाच्या धर्मनिरपेक्ष संरचनेवर आणि सामाजिक न्यायाच्या बाबतीत मोठा परिणाम  होऊ शकतो. खरे तर या प्रस्तावामुळे मोहम्मद यूनुस यांचा बुरखा फाटला आहे आणि खरा रंग समोर आला आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश