शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोणत्याही क्षणी आमचा जीव गेला असता..; चिमुकलीचा थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 12:16 IST

सुदानमधून परतलेल्या चिमुकलीचा अनुभव

खार्टूम/नवी : ‘आम्ही तेथे कोणत्याही क्षणी मारले गेलो असतो,’ अशी प्रतिक्रिया सुदानहून परतलेल्या चिमुरडीने व्यक्त केली खरी, पण तिच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्ट दिसत होती. आता मायदेशी परतल्यानंतर मात्र तिला दिलासा मिळेल. सुदानमधील गृहयुद्धादरम्यान ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत भारतीयांना बाहेर काढले जात आहे. बुधवारी उशिरा ३६७ नागरिकांची पहिली तुकडी जेद्दाह, सौदी अरेबिया येथून नवी दिल्ली विमानतळावर पोहोचली. आणखी ६१३ भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा म्हणाले की, आमच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवणे आणि त्यांना लवकरात लवकर भारतात आणणे हे आमचे ध्येय आहे. सुदानमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आम्ही प्रत्येक भारतीयाला तिथून बाहेर काढू.  केंद्र सरकार या मोहिमेवर लक्ष ठेवून आहे.

कोण वाचणार माहीत नव्हते...सुदानहून आलेल्या ज्योती म्हणाल्या, ‘आमच्यापैकी कोण वाचणार हे आम्हाला माहीत नव्हते. बॉम्बने उडालेली घरे आम्ही पाहिली. सोबत्यांना बंदुकीचा धाक दाखवून बांधलेले पाहिले. आम्ही आमच्यासोबत पैसेही आणले नाहीत, कारण तेथील सैन्य लुटत होते. डोळ्यासमोर गोळीबार होत असल्याचे काही लोकांनी सांगितले. एका चिमुरडीने तर कोणत्याही क्षणी जीव गेला असता, असे सांगितले.

टॅग्स :warयुद्धairforceहवाईदलIndian Armyभारतीय जवान