शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

कोणीही येतो टपली मारून जातो! इराणच्या एअरस्ट्राईकवरून बिलावल भुट्टोंची भारतावर आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 13:38 IST

भुट्टो यांनी पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनला मुलाखत दिली आहे. पाकिस्तानने इराणवर जो हल्ला केला तो आमचा हक्क होता, असे ते म्हणाले आहेत.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारतावर आगपाखड केली आहे. इराणनेपाकिस्तानवर एअरस्ट्राईक केल्यावरून त्यांनी भारताला जबाबदार धरले आहे. कोणत्याही देशावर एअरस्ट्राईक करणे एक ट्रेंड बनत आहे. हे देश आपले स्थानिक विषयांपासून भरकटविण्यासाठी, लोकांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे धोकादायक ट्रेंड फॉलो करत असल्याचा आरोप केला आहे. 

भुट्टो यांनी पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनला मुलाखत दिली आहे. पाकिस्तानने इराणवर जो हल्ला केला तो आमचा हक्क होता. पाकिस्तानवर कोणी हल्ला करण्याचा विचार करू नये यासाठी उचलले गेलेले हे योग्य पाऊल आहे. 

पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत आहे आणि इराणने वारंवार तुमच्या भूमीचा वापर होऊ देऊ नये असे सांगितले होते. मात्र पाकिस्तानने याकडे लक्ष न दिल्याने इराणला दहशतवादी ठिकाण्यांवर हवाई हल्ले करावे लागले होते. भारतानेही 2019 मध्ये पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील बालाकोट शहराभोवती बॉम्ब टाकले होते. यानंतर पाकिस्तानवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. यावरून भुट्टो यांनी भारतावर आगपाखड केली आहे. 

हा एक ट्रेंड सुरू झाला आहे आणि आम्ही या प्रवृत्तीचा निषेध करू इच्छितो. भारतात निवडणुका सुरू असताना त्यांनीही तेच केले होते. आजकाल इराणवरही देशांतर्गत दबाव आहे. पण इराणने असे करणे अत्यंत खेदजनक आहे. पाकिस्तान आपल्या सार्वभौमत्वाशी तडजोड करू शकत नाही हेही आम्ही दाखवून दिले आहे, असे भुट्टो म्हणाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIranइराण