शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कोणीही येतो टपली मारून जातो! इराणच्या एअरस्ट्राईकवरून बिलावल भुट्टोंची भारतावर आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 13:38 IST

भुट्टो यांनी पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनला मुलाखत दिली आहे. पाकिस्तानने इराणवर जो हल्ला केला तो आमचा हक्क होता, असे ते म्हणाले आहेत.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारतावर आगपाखड केली आहे. इराणनेपाकिस्तानवर एअरस्ट्राईक केल्यावरून त्यांनी भारताला जबाबदार धरले आहे. कोणत्याही देशावर एअरस्ट्राईक करणे एक ट्रेंड बनत आहे. हे देश आपले स्थानिक विषयांपासून भरकटविण्यासाठी, लोकांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे धोकादायक ट्रेंड फॉलो करत असल्याचा आरोप केला आहे. 

भुट्टो यांनी पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनला मुलाखत दिली आहे. पाकिस्तानने इराणवर जो हल्ला केला तो आमचा हक्क होता. पाकिस्तानवर कोणी हल्ला करण्याचा विचार करू नये यासाठी उचलले गेलेले हे योग्य पाऊल आहे. 

पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत आहे आणि इराणने वारंवार तुमच्या भूमीचा वापर होऊ देऊ नये असे सांगितले होते. मात्र पाकिस्तानने याकडे लक्ष न दिल्याने इराणला दहशतवादी ठिकाण्यांवर हवाई हल्ले करावे लागले होते. भारतानेही 2019 मध्ये पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील बालाकोट शहराभोवती बॉम्ब टाकले होते. यानंतर पाकिस्तानवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. यावरून भुट्टो यांनी भारतावर आगपाखड केली आहे. 

हा एक ट्रेंड सुरू झाला आहे आणि आम्ही या प्रवृत्तीचा निषेध करू इच्छितो. भारतात निवडणुका सुरू असताना त्यांनीही तेच केले होते. आजकाल इराणवरही देशांतर्गत दबाव आहे. पण इराणने असे करणे अत्यंत खेदजनक आहे. पाकिस्तान आपल्या सार्वभौमत्वाशी तडजोड करू शकत नाही हेही आम्ही दाखवून दिले आहे, असे भुट्टो म्हणाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIranइराण