शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

..तर भारत-व्हिएतनाम तेल शोध करार अमान्य

By admin | Updated: September 17, 2014 01:23 IST

भारत आणि व्हिएतनाम यांच्यात दोन तेल विहिरी खोदण्यासाठी झालेल्या कराराला चीनने आक्षेप घेतला आहे.

बीजिंग : भारत आणि व्हिएतनाम यांच्यात दोन तेल विहिरी खोदण्यासाठी झालेल्या कराराला चीनने आक्षेप घेतला आहे. हे तेल क्षेत्र वादग्रस्त दक्षिण चीनच्या समुद्रात असेल तर आम्ही हा करार मान्य करणार नाही, असे चीनने म्हटले 
आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या व्हिएतनामच्या विद्यमान दौ:यात हा करार झाला आहे. या कराराबद्दल प्रतिक्रिया विचारली असता चीनच्या परराष्ट्र मंत्रलयाचे प्रवक्ते  हाँग लेई म्हणाले की, व्हिएतनाम आणि अन्य कोणत्याही तिस:या देशात कायदेशीर होणा:या कराराला चीनचा आक्षेप नाही. 
राष्ट्रपतींच्या (मुखर्जी) व्हिएतनाम दौ:याची आम्हाला माहिती आहे. नन्शा बेटे आणि त्या शेजारच्या समुद्रावर चीनचे निर्विवाद सार्वभौमत्व आहे, असे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. नंतर हाँग यांनी भारतीय प्रसारमाध्यमांना स्वतंत्र खुलासा केला की, व्हिएतनाम व अन्य कोणत्याही देशात होणा:या तेल शोध कराराबद्दल आमची भूमिका अशीच आहे, ती काही भारतासाठी वेगळी नाही. चीन ज्या बेटांना नन्शा म्हणते त्यांना व्हिएतनाम पारासेल बेटे म्हणते. 
या बेटांवरून चीन व व्हिएतनाम यांच्यात वाद आहे. यापूर्वी व्हिएतनामने तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाला तेल विहिरी शोधण्याचे काम दिले होते तेव्हाही चीनने असाच आक्षेप घेतला होता. दक्षिण चीन समुद्र हा सगळाच आमचा असल्याचा चीनचा दावा असून त्याला व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया व ब्रुनेईने विरोध केलेला आहे.  (वृत्तसंस्था)
 
च्गेल्या मे महिन्यात तेलाच्या विहिरी शोधण्यासाठी चीनने मोठे प्रयत्न करताच व्हिएतनाम व चीन यांच्यात हिंसक संघर्ष झाला होता.
च्व्हिएतनाममध्ये चीनविरोधात दंगल होऊन चार चिनी नागरिक त्यात ठार, तर 1क्क् पेक्षा जास्त चिनी नागरिक जखमी झाले होते. शिवाय चिनी मालकांचे 4क्क् पेक्षा जास्त कारखाने जाळण्यात आले होते. त्यानंतर चीन सरकारने 7क्क्क् कामगारांना त्यांचे जीवित सुरक्षित राहावे म्हणून मायदेशी बोलावले होते.