शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

'ड्रॅगन-एलिफंट सोबत आले तर...!' अमेरिकेसोबतच्या टॅरिफ वादावरून भारतासंदर्भात काय म्हणाला चीन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:39 IST

"आशियातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेले दोन्ही देश एकत्र आले, तर..."

टॅरिफच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिकेतील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. अमेरिकेने चीनमधून होणाऱ्या आयातीवर २० टक्के कर जाहीर केला आहे. यातच आता, चीनचे लक्ष भारताकडे लागले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी नवी दिल्ली आणि बीजिंगला अर्थात भारत आणि चीनला सोबत काम करण्याचे आणि वर्चस्ववाद तथा सत्तेच्या राजकारणाला विरोध करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या विधानाकडे अमेरिकेसोबत सुरू असलेल्या वादाला जोडून बघितले जात आहे.

यासंदर्भात बोलताना, ड्रॅगन आणि एलिफंटला (हत्ती) नाचवणे एक आवश्यकता आहे आणि हाच एकमेव योग्य पर्याय आहे. एकमेकांना कमकुवत करण्यापेक्षा, एकमेकांना पाठिंबा देणे आणि सहकार्य मजबूत करणे, हे दोन्ही देशांच्या आणि जनतेच्या मूलभूत हिताचे आहे, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी नॅशनल पिपल्स काँग्रेसच्या बैठकीनंतर म्हटले आहे. 

'दोन मोठ्या अर्थव्यवस्था सोबत आल्या तर...'वांग पुढे म्हणाले, आशियातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेले दोन्ही देश एकत्र आले, तर आंतरराष्ट्रीय संबंधांचे लोकशाहीकरण तथा 'ग्लोबल साऊथ'चा विकास आणि बळकटीकर होईल. 'ग्लोबल साउथ' अर्थात असे देश ज्यांना विकसनशील, कमी विकसित अथवा अविकसित म्हटले जाते आणि हे देश प्रामुख्याने आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत वसलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही अनेक वेळा 'ग्लोबल साउथ' हा शब्द वापरताना दिसतात.

भारत-चीन संबंधांत सकारात्मक प्रगती -वांग म्हणाले, गेल्या वर्षी रशियाच्या कझान शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील यशस्वी बैठकीनंतर चीन-भारत संबंधांमध्ये सकारात्मक प्रगती झाली आहे. सर्व स्तरांवर देवाणघेवाण आणि व्यावहारिक सहकार्य मजबूत करण्यात आले आणि अनेक सकारात्मक परिणामही साध्य करण्यात आले.

मात्र, भारताने चीनच्या या विधानावर अद्याप कसल्याही स्वरुपाची प्रतिक्रिया दिलेली नाही. तत्पूर्वी, भारत सरकार चीनसोबतच्या संबंधांसाठी सकारात्मक दिशा निश्चित करण्यासाठी काम करत आहे, असे गुरुवारी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले होते. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतAmericaअमेरिका