शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

टास्क फोर्सच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान वरमला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 04:22 IST

दहशतवाद निपटून काढण्यासाठी पाकिस्तान सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

लंडन : दहशतवाद निपटून काढण्यासाठी पाकिस्तान सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. देशामध्ये शांती व स्थैर्य नांदावे या दिशेने पाकिस्तानची पावले पडत आहेत, असा दावा त्या देशाचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी केला.लंडन येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ स्ट्रॅटेजिक स्टडीज (आयआयएसएस) या संस्थेने आयोजिलेल्या एका कार्यक्रमात शुक्रवारी ते बोलत होते. दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद पूर्णपणे तोडण्यासाठी आॅक्टोबरपर्यंत पाकिस्तानने उपाययोजना करावी, असा इशारा फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) दिला होता. त्याच्या दुसºयाच दिवशी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी त्याबद्दल सूचक वक्तव्य केले.त्यांनी सांगितले की, दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध देशांनी विशेषत: पाकिस्तानच्या शेजारी देशांनी पुढे येऊन परस्परांच्या सहकार्याने ही मोहीम राबवावी. बाजवा यांनी भारताचे थेट नाव न घेता हे आवाहन केले.ते म्हणाले की, दहशतवादामुळे पाकिस्तानला भूतकाळात खूप त्रास सहन करावा लागला आहे. भविष्यातही तशाच परिस्थितीला सामोरे जाण्याची आम्हाला इच्छा नाही.दक्षिण आशियातील देशांमध्ये अनेक वर्षांपासून असलेल्या मतभेदांवर योग्य तोडगा निघाल्यास या क्षेत्रामध्ये शांती व स्थैर्य नांदू शकते. जनरल कमर जावेद बाजवा हे पाच दिवसांच्या लंडन दौºयावर आले आहेत. ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये स्थैर्य नांदले तर परकीय गुंतवणुकीतही वाढ होईल.आर्थिक मदतीवर होऊ शकतो परिणामदहशतवादी संघटनांना अर्थपुरवठा करण्याच्या आरोपाखाली पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याची भारताने केलेली मागणी एफएटीएफने फेटाळली होती.सध्या तरी पाकिस्तानला करड्या (ग्रे) यादीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या खूपच खालावलेली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान