शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
2
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
5
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
6
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
7
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
8
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
9
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली
10
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
11
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
12
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
13
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
14
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
15
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
16
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
17
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
18
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
19
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
20
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार

'ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने एकदा नव्हे दोन वेळा केला होता कॉल, मृतांचा आकडाही आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:29 IST

How many people died in operation sindoor: भारताने ६ आणि ७ मेच्या मध्यरात्री दरम्यान केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. शस्त्रसंधीसाठी पाकिस्ताननेच दोन वेळा कॉल होता. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उडवले. ६ आणि ७ मे रोजीच्या रात्री केलेल्या या लष्करी कारवाईनंतर पुढे लष्करी संघर्ष वाढला. दोन-तीन दिवस दोन्ही देशात तणाव प्रचंड वाढला होता. पण, नंतर अचानक शस्त्रसंधी झाली. या शस्त्रसंधीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

इंडिया टुडे विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने याबद्दलचे वृत्त दिले आहे. सूत्रांनी सांगितले की, भारताने दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानकडून एकदा नव्हे तर दोन वेळा कॉल करण्यात आला होता. 

शस्त्रसंधीसाठी पाकिस्तानचे ७ मे रोजीच दोन कॉल

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर ७ मे रोजी सांयकाळीच पाकिस्तानकडून भारताला दोन वेळा कॉल करण्यात आला. हा कॉल शस्त्रसंधी करण्यासंदर्भात होता. 

वाचा >>नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक, ओडिशामधील धक्कादायक घटना

पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ यांच्याकडून औपचारिकपणे भारताशी संपर्क करण्यात आला होता. त्यानंतर १० मे रोजी दुपारी ३.३५ वाजता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डीजीएमओ यांच्यात चर्चा झाली होती. 

याच चर्चेत दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करण्यास सहमती दिली. ही शस्त्रसंधी तणाव कमी करण्यासाठी करण्यात आली. 

ऑपरेशन सिंदूरमध्ये किती लोकांचा मृत्यू?

भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. याचा आकडा आता समोर आला असून, १६० जणांचा मृत्यू झाला आहे. बहावलपूर येथील हल्ल्यात २० पेक्षा जास्त मारले गेले. हा जैश ए मोहम्मदचा अड्डा होता. 

त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यात जो लष्करी संघर्ष झाला. त्यात पाकिस्तानच्या ४० सैनिकांचा मृत्यू झाला. पण, पाकिस्तानने ११ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी