शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

विजेचा धक्का केसही वाकडे करू शकणार नाही; संशोधनात सापडली महत्वाची ट्रिक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 11:15 IST

अंगावर वीज पडली तरी शॉक लागणार नाही असे संशोधनातून समोर आले आहे.

अवकाळी पाऊस असो की पावसाळ्यातला, वीज पडून अनेकांचे मृत्यू झाल्याचे आपण पाहतो. परंतु अंगावर वीज पडली तरी शॉक लागणार नाही असे संशोधनातून समोर आले आहे. विजांचा कडकडाट होत असेल तर डोके भिजविल्यास विजेचा धक्का बसणार नाही असे संशोधकांना आढळून आले आहे. 

वीज पडत असेल तर डोके पावसाच्या पाण्यात बुडवावे लागणार आहे. यामुळे वीज पडली तर जगण्याचे चान्सेस ९० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात, असा दावा संशोधकांचा आहे. 

वीज जेव्हा पडते तेव्हा तिच्याच २०० किलोएम्पिअर एवढ्या प्रचंड विद्युतभाराची असते. एवढा मोठा शॉक बसला तर जनावरे, माणूस जागेवरच गतप्राण होतो. जर्मनीतील इल्मेनाऊ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियंता रेने मॅच्स यांच्या नेतृत्वाखालील टीमने हे संशोधन केले आहे. पावसाने भिजलेली त्वचा कोरड्या त्वचेपेक्षा विजेपासून चांगले संरक्षण देते असे संशोधनात आढळल्याचे त्य़ांचे म्हणणे आहे. 

यासाठी त्यांनी दोन कृत्रिम मानवी डोके तयार केली होती. सीटी स्कॅन डेटावर आधारित हे सिंथेटिक हेड काळजीपूर्वक डिझाइन केले होते. एक डोके कोरडे ठेवले, तर दुसऱ्याची त्वचा ओली करण्यासाठी कृत्रिम पावसाचे पाणी फवारले गेले. पल्स जनरेटरमधून जास्तीत जास्त विद्युत प्रवाह दोन्ही डोक्यांमधून प्रवाहित करण्यात आला. ओल्या डोक्याला कोरड्या डोक्यापेक्षा कमी जखमा झाल्याचे आढळले. 

टॅग्स :Rainपाऊस