शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

विजेचा धक्का केसही वाकडे करू शकणार नाही; संशोधनात सापडली महत्वाची ट्रिक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 11:15 IST

अंगावर वीज पडली तरी शॉक लागणार नाही असे संशोधनातून समोर आले आहे.

अवकाळी पाऊस असो की पावसाळ्यातला, वीज पडून अनेकांचे मृत्यू झाल्याचे आपण पाहतो. परंतु अंगावर वीज पडली तरी शॉक लागणार नाही असे संशोधनातून समोर आले आहे. विजांचा कडकडाट होत असेल तर डोके भिजविल्यास विजेचा धक्का बसणार नाही असे संशोधकांना आढळून आले आहे. 

वीज पडत असेल तर डोके पावसाच्या पाण्यात बुडवावे लागणार आहे. यामुळे वीज पडली तर जगण्याचे चान्सेस ९० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात, असा दावा संशोधकांचा आहे. 

वीज जेव्हा पडते तेव्हा तिच्याच २०० किलोएम्पिअर एवढ्या प्रचंड विद्युतभाराची असते. एवढा मोठा शॉक बसला तर जनावरे, माणूस जागेवरच गतप्राण होतो. जर्मनीतील इल्मेनाऊ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियंता रेने मॅच्स यांच्या नेतृत्वाखालील टीमने हे संशोधन केले आहे. पावसाने भिजलेली त्वचा कोरड्या त्वचेपेक्षा विजेपासून चांगले संरक्षण देते असे संशोधनात आढळल्याचे त्य़ांचे म्हणणे आहे. 

यासाठी त्यांनी दोन कृत्रिम मानवी डोके तयार केली होती. सीटी स्कॅन डेटावर आधारित हे सिंथेटिक हेड काळजीपूर्वक डिझाइन केले होते. एक डोके कोरडे ठेवले, तर दुसऱ्याची त्वचा ओली करण्यासाठी कृत्रिम पावसाचे पाणी फवारले गेले. पल्स जनरेटरमधून जास्तीत जास्त विद्युत प्रवाह दोन्ही डोक्यांमधून प्रवाहित करण्यात आला. ओल्या डोक्याला कोरड्या डोक्यापेक्षा कमी जखमा झाल्याचे आढळले. 

टॅग्स :Rainपाऊस