शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

४५ मृत भारतीयांची ओळख पटली; आगीची सखोल चौकशी करणार, कुवैत सरकारची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 06:59 IST

Kuwait Fire: कुवैतमधील अग्निकांडात मरण पावलेल्यांपैकी ४५ भारतीय व फिलिपाईन्सच्या तीन नागरिकांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. या दुर्घटनेत ४९ जणांना जीव गमवावा लागला. त्यापैकी एका व्यक्तीच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही, असे कुवैत सरकारने सांगितले.

दुबई - कुवैतमधील अग्निकांडात मरण पावलेल्यांपैकी ४५ भारतीय व फिलिपाईन्सच्या तीन नागरिकांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. या दुर्घटनेत ४९ जणांना जीव गमवावा लागला. त्यापैकी एका व्यक्तीच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही, असे कुवैत सरकारने सांगितले.

मृतदेह लवकरात लवकर भारतात नेता यावेत, यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी सांगितले. या दुर्घटनेत मरण पावलेल्या केरळमधील नागरिकांच्या वारसदारांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे. उद्योगपती एम. ए. युसूफ, रवी पिल्लई हे सुद्धा मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ५ लाख रुपये व जखमींना २ लाख रुपयांची मदत देणार आहेत.

भारतीय हवाई दलाचे विमान सज्जnमरण पावलेल्यांची डीएनए चाचणी करण्यात येत आहे. त्यांचे मृतदेह भारतात नेण्यासाठी भारतीय हवाई दलाचे एक विमान सज्ज ठेवण्यात आले आहे.nभारतीयांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, या आगीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णयही कुवैत सरकारने घेतला आहे.

पाण्याच्या टाकीत उडी मारून प्राण वाचविलेकासारगोड : कुवैत येथील मंगाफ येथे बांधकाम कामगारांचे वास्तव्य असलेल्या इमारतीला आग लागल्यानंतर तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नलिनाक्षन या कामगाराने आपला जीव बचावण्यासाठी एक धाडस केले. त्यांनी जवळच्याच पाण्याच्या टाकीत उडी मारली. त्यामुळे आगीपासून रक्षण होऊन त्यांचे प्राण वाचले. नलिनाक्षन हे केरळच्या तिक्करीपूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. 

टॅग्स :fireआगInternationalआंतरराष्ट्रीय