शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

व्हिएतनाममध्ये झालेल्या भूस्खलनात 37 लोकांचा मृत्यू, 40 जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 14:30 IST

उत्तर आणि मध्य व्हिएतनाममध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरातून झालेल्या भूस्खलनात जवळपास 37 लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूस्खलनात 40हून अधिक लोक बेपत्ता झालेत.

हनोई- उत्तर आणि मध्य व्हिएतनाममध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरातून झालेल्या भूस्खलनात जवळपास 37 लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूस्खलनात 40हून अधिक लोक बेपत्ता झालेत. परंतु बेपत्ता लोकांबद्दल अद्यापही कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. पुरामुळे व्हिएतनामचा उत्तर प्रांत प्रभावित झाला आहे.व्हिएतनाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण घटनास्थळी दाखल झालं असून, बचावकार्य राबवत आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 1000हून जास्त घरं नेस्तनाबूत झालीत. तसेच 6 प्रांत पूर्णतः प्रभावित झालीत. उत्तर आणि मध्य क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती उद्भवली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पाऊस पडल्यानं व्हिएतनामचे कृषिमंत्री नागुएन जुआन यांनी सांगितलं आहे.तर जवळपास 16740 घरांमध्ये पाणी भरलं आहे. तसेच पिकं आणि पायाभूत सुविधांनाही याचा फटका बसला आहे. उत्तरेकडच्या निन्ह बिन्ह प्रांतातील जवळपास 200000 लोकांना दुस-या ठिकाणी हलवलं आहे. उत्तरेकडच्या होआ बिन्ह प्रांतातल्या 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण अद्यापही बेपत्ता आहेत. अनेक कुटुंबातील माणसे रात्री झोपलेली असतानाच गाडली गेली आहेत. 

टॅग्स :floodपूरlandslidesभूस्खलन