शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

भारताच्या दोन्ही संघांचे रौप्यवर समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 05:19 IST

ब्युनासआयर्स : भारताच्या दोन्ही संघांना युवा आॅलिम्पिकमधील हॉकी फाईव्ह प्रकारात रौप्यावर समाधान मानावे लागले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात पुरुष ...

ब्युनासआयर्स : भारताच्या दोन्ही संघांना युवा आॅलिम्पिकमधील हॉकी फाईव्ह प्रकारात रौप्यावर समाधान मानावे लागले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात पुरुष संघ मलेशियाकडून २-४ ने पराभूत झाला. महिला संघाचा यजमान अर्जेंटिनाकडून १-३ ने पराभव झाला. अर्जेंटिनाच्या पुरुष व चीनच्या महिला संघाला कांस्यवर समाधान मानावे लागले.

सुवर्ण पदकाच्या अंतिम सामन्यात भारताकडून विवेक सागर प्रसाद याने दुसऱ्याच मिनिटाला गोल नोंदवित आघाडी मिळवून दिली होती, पण मलेशियाकडून दोन मिनिटानंतर फिरदोस रौस्दी याने गोल नोंदविताच बरोबरी झाली. प्रसादने पाचव्या मिनिटाला दुसरा गोल करीत भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली.

मध्यंतरानंतर मलेशियाने मुसंडी मारली. अकीमुल्ला अन्वरने १३ व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. तीन मिनिटांनी अमीरुल अझहरने आघाडी मिळवून दिली. अखेरच्या दोन मिनिटांत अन्वरने संघाचा चौथा गोल नोंदवत जेतेपदावर श्क्किामोर्तब केले.

महिलांच्या अंतिम सामन्यात ४९ व्या सेकंदाला मुमताज खान हिने भारताकडून गोल नोंदविताच प्रेक्षक सुन्न झाले होते. अर्जेंटिनाने मात्र संयम बाळगून सहा मिनिटानंतर बरोबरी साधणारा गोल केला. नवव्या मिनिटाला त्यांचा आणखी एक गोल झाला. उत्तरार्धात दुसºया मिनिटाला गोल नोंदवून अर्जेंटिनाने मिळवलेली आघाडी अखेरपर्यत कायम राखली.

टॅग्स :Indiaभारत