शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कांस्य कायम राखण्याची प्रतिष्ठा पणाला, भारताची तिसऱ्या स्थानासाठी लढत आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:32 IST

पावसात झालेल्या उपांत्य सामन्यात आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाकडून ०-१ ने पराभूत झालेला भारतीय संघ आज रविवारी विश्व हॉकी लीगमधील तिस-या स्थानासाठी होणारा सामना जिंकून कांस्य कायम राखण्याच्या निर्धाराने खेळणार आहे.

भुवनेश्वर : पावसात झालेल्या उपांत्य सामन्यात आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाकडून ०-१ ने पराभूत झालेला भारतीय संघ आज रविवारी विश्व हॉकी लीगमधील तिस-या स्थानासाठी होणारा सामना जिंकून कांस्य कायम राखण्याच्या निर्धाराने खेळणार आहे. रायपूर येथे मागच्या वर्षी झालेल्या स्पर्धेत भारताने कांस्य जिंकले होते.यंदा उपांत्यपूर्व लढतीत बेल्जियमवर सडन डेथमध्ये विजय साजरा करताच संघाकडून अपेक्षा उंचावल्या होत्या पण अर्जेंटिनाने आशेवर पाणी फेरले. पावसाच्या व्यत्ययात खेळाडूंची प्रतिष्ठा पणला लागली होती. त्यात अर्जेंटिनाचे खेळाडू भारतीय खेळाडूंवर तांत्रिकदृष्ट्या वरचढ ठरले. आम्हीच नंबर वन का, हे अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी सिद्ध केले.पेनल्टी कॉर्नर हा भारताच्या चिंतेचा विषयी आहे. भारतीय संघात सातत्याचा अभाव असल्याचा आरोप फेटाळताना कर्णधार मनप्रीतसिंग याने मिळालेल्या संधीचे सोने करण्यात अपयश आल्याची मात्र कबुली दिली. हवामान खात्याने रविवारी आकाश निरभ्र राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. याच मैदानावर पुढील वर्षी विश्वचषकाचे आयोजन देखील होणार आहे.(वृत्तसंस्था)कांस्य जिंकण्यावर फोकस करू: कोच मारिनउपांत्य सामन्यात अर्जेंटिनाकडून झालेला पराभव निराशाजनक असल्याचे सांगून आता कांस्य जिंकण्यावर संघ फोकस करेल, असे भारतीय कोच शोर्ड मारिन यांचे म्हणणे आहे. अर्जेंटिनाविरुद्ध पावसाच्या व्यत्ययात खेळाडूंच्या क्षमतेची परीक्षा होती. मी सर्व सामने पुन्हा पाहतो पण, हा सामना यानंतर कधी पाहणार नाही. अर्जेंटिना संघ आमच्या तुलनेत सरस ठरला. पराभवाचे शल्य बाळगणार नाही. मी खेळाडूंना हेच सांगितले. कांस्य जिंकण्याच्या निर्धारानेच खेळा, असाही सल्ला दिला आहे. आॅलिम्पिक चॅम्प्पियन आणि जगातील अव्वल स्थानावरील संघाविरुद्ध आम्ही पराभूत झालो ही चांगली कामगिरी म्हणावी लागेल, असे मारिन यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत