शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

जाणून घ्या हॉकीच्या जादुगाराबाबतच्या काही खास गोष्टी  

By सुमेध उघडे | Updated: August 29, 2017 13:43 IST

29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतात ' क्रीडा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक क्रीडा इतिहासात फुटबॉलमध्ये पेले, क्रिकेट मधील डॉन ब्रॅडमन तर हॉकीमध्ये ध्यानचंद यांना आजही सर्वोत्तम म्हणून गणण्यात येते.

औरंगाबाद, दि. 29 : 29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतात ' क्रीडा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक क्रीडा इतिहासात फुटबॉलमध्ये पेले, क्रिकेट मधील डॉन ब्रॅडमन तर हॉकीमध्ये ध्यानचंद यांना आजही सर्वोत्तम म्हणून गणण्यात येते. जाणून घेऊ त्यांच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी.

- ध्यानचंद यांनी वयाच्या 16 वर्षी भारतीय सेनेत प्रवेश केला. पुढे ते 'मेजर' या पदापर्यंत पोहचून वयाच्या 56 व्या वर्षी  निवृत्त झाले.  - ध्यानचंद यांनी 1928 च्या एम्सटरड्रम ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक 14 गोल केले.  - संपूर्ण कारकिर्दीत ध्यानचंद यांनी 4०० पेक्षाजास्त गोल केले.- 1932 च्या ऑलिंपिकमधील हॉकीच्या अंतिम सामन्यात भारताने अमेरिकेस 24-1 अशा फरकाने हरवले. यातील 8 गोल ध्यानचंद यांनी तर 1० गोल त्यांचे भाऊ रूपसिंह यांनी केले. - नेदरलंड च्या अधिका-यांनी ध्यानचंद यांच्या हॉकी स्टिकमध्ये चुंबकासारखी काही वस्तु तर नाही न याचा शोध घेण्यासाठी तिला तोडले. - 1936 च्या ऑलिंपिकमध्ये ध्यानचंद यांनी भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व केले. यात अंतिम सामन्यात त्यांनी जर्मनी विरुध्द 6 गोल करत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.

- 1928, 1932 व 1936 अशा सलग तीन ऑलिंपिकमध्ये त्यांनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. - ध्यानचंद को 1956 में भारत सरकार द्वारा पद्म विभूषण से सम्मानित किया गया.- ध्यानचंद यांना १९५६ मध्ये भारत सरकारने पद्य विभूषण पुरस्कार देऊन सन्मानीत केले.   - जपानचे नागरिक ध्यानचंद यांच्या खेळाचे फार मोठे चाहते. ध्यानचंद यांच्या जादुई खेळाचा सन्मान  करताना त्यांनी वियना येथील क्रीडा संस्थेत त्यांचा एक पुतळा उभारला आहे. त्यास 4 हातात 4 हॉकी स्टिक दाखवून त्यांनी  ध्यानचंद यांच्या खेळातील जादू दाखवली आहे. - 3 डिसेंबर 1979 ला पहाटे नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा अंतिम संस्कार झाशी येथे ते ज्या मैदानावर हॉकीचा सराव करत तेथे करण्यात आला. - ध्यानचंद यांनी 'गोल' या नावाने त्यांचे आत्मचरित्र सुद्धा लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, " आपल्या सर्वाना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मी खूप साधारण मनुष्य आहे."