शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

भारताची स्पेनवर ३-२ ने मात, कर्णधार राणी रामपालचा निर्णायक गोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 03:15 IST

कर्णधार राणी रामपालने अखेरच्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलच्या बळावर भारतीय महिला संघाने पाच सामन्यांच्या हॉकी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शनिवारी स्पेनचा ३-२ ने पराभव केला.

माद्रिद : कर्णधार राणी रामपालने अखेरच्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलच्या बळावर भारतीय महिला संघाने पाच सामन्यांच्या हॉकी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शनिवारी स्पेनचा ३-२ ने पराभव केला.भारताचा हा पहिलाच विजय आहे. या विजयामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरीही झाली. स्पेनने पहिल्या सामन्यात भारताला ३-० ने धूळ चारली होती. दुसरा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. चौथा सामना आज पहाटे खेळला जाईल. स्पेनने तिसºया मिनिटाला मारिया लोपेझच्या गोलमुळे सामन्यात आघाडी घेतली होती. पहिल्या क्वार्टरमध्ये स्पेनचे वर्चस्व राहिले, तर भारतीय गोलकीपर सवितानेही अनेक हल्ले थोपवून लावले. भारताने दुसºया क्वार्टरमध्ये मुसंडी मारली. स्पेनला १९ व्या मिनिटाला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यावर गोल होऊ शकला नाही. दुसरीकडे भारतासाठी गुरजित कौर हिने २८ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवीत बरोबरी साधून दिली.तिसºया क्वार्टरमध्ये भारताने झकास सुरुवात केली. युवा स्ट्रायकर लालरेम्सीयानी हिने ३२ व्या मिनिटाला गोल नोंदवीत आघाडी मिळवून दिली. वंदना कटारियाला ४२ व्या मिनिटाला गोल नोंदविण्याची आणि स्वत:च्या नावे २०० वा गोल करण्याची संधी तिने गमावली.स्पेनची लोला रियेरा हिने ५८ व्या मिनिटाला गोल करताच सामना २-२ असा बरोबरीत आला. सामना अनिर्णीत संपणार, असे वाटत असतानाच खेळ संपायच्या एक मिनिटअगोदर राणीने गोल नोंदवीत भारताचा विजय साकारला.(वृत्तसंस्था)

 

टॅग्स :Hockeyहॉकी