शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

अझलान शाह हॉकी; भारताला आयर्लंडविरुद्ध मोठ्या विजयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 02:21 IST

भारताचा युवा आणि अनुभवहीन संघ आज शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध मोठा विजय नोंदविण्याच्या इराद्याने उतरणार असून, अंतिम फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी अन्य सामन्यांचे निकालही अनुकूल राहण्याची भारताला अपेक्षा आहे.

इपोह - भारताचा युवा आणि अनुभवहीन संघ आज शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध मोठा विजय नोंदविण्याच्या इराद्याने उतरणार असून, अंतिम फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी अन्य सामन्यांचे निकालही अनुकूल राहण्याची भारताला अपेक्षा आहे. पहिल्या तिन्ही सामन्यात अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या भारताने काल मलेशियावर ५-१ ने विजय साजरा केला होता.त्याआधी आॅलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाने भारताला ३-२ ने आणि विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलियाने ४-२ ने नमविले होते. इंग्लंडविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. आॅस्ट्रेलिया चार सामन्यात चारही विजयासह अंतिम फेरीत दाखल झाला आहे. (वृत्तसंस्था)भारताला आयर्लंडवर मोठ्या फरकाने विजय साजरा करावा लागेल; शिवाय आॅस्ट्रेलियाने अर्जेंटिनाला हरवावे आणि इंग्लंड-मलेशिया हा सामना बरोबरीत सुटावा, यावर भारताची पुढील वाटचाल विसंबून असेल. यंदा राष्टÑकुल आणि आशियाडसह चार मोठ्या स्पर्धांचे आयोजन आहे. यामुळे भारताने अनुभवी सरदारसिंग याच्या नेतृत्वात युवा संघ उतरविला आहे. मुख्य कोच शोर्ड मारिन मोठ्या स्पर्धांपूर्वी अनेक खेळाडूंना संधी देण्याच्या विचारात आहेत.आयर्लंडवगळता अन्य चार संघांना अंतिम फेरीत स्थान मिळविण्याची बरोबरीची संधी आहे. आॅस्ट्रेलियाचे १२, अर्जेंटिनाचे सात, मलेशियाचे सहा, इंग्लंड पाच आणि भारताचे चार गुण आहेत. आयर्लंड संघ चारही सामन्यात पराभूत झाला.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत