शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

यंदा पीकविमा भरणारे ४३ हजार शेतकरी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:31 IST

यंदा जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सर्वाधिक पीकविमा भरला आहे. जिल्ह्यातील ३.४३ लाख शेतकऱ्यांनी १ लाख ७६ हजार ६३४ ...

यंदा जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सर्वाधिक पीकविमा भरला आहे. जिल्ह्यातील ३.४३ लाख शेतकऱ्यांनी १ लाख ७६ हजार ६३४ हेक्टर क्षेत्र विमा काढून संरक्षित केले आहे. तर यासाठॅ १५ कोटी ४५ लाखांचे प्रिमियम विमा कंपनीकडे भरले आहे. यंदा १५ जुलैपर्यंतच गतवर्षीएवढा पीकविमा भरला गेला होता. त्यानंतर २३ जुलैची वाढीव मुदत मिळाल्याने ज्या शेतकऱ्यांचा पीकविमा भरणे बाकी होते, अशांनीही विमा भरला. दरम्यान, या काळात काही भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांनी पुढील धोका लक्षात घेता विम्याकडे कल वळविल्याचे दिसून येत आहे. सर्वाधिक पीकविमा औंढा व वसमत तालुक्यात भरण्यात आल्याचेही दिसून येत आहे.

तालुका व पीकनिहाय संरक्षित क्षेत्र

तालुका उडीद कापूस मूग तूर ज्वार सोयाबीन

औंढा २३९८ १४२८ ३०७६ २५६५ ३५६२ ३२४३२

वसमत १२९८ २०८३ २२९५ २००२ २३३७ ३६२०९

हिंगोली ५११ ५८३ ५५६ २१०१ २०९ २०२२४

कळमनुरी ६३५ ८०३ ९४१ २४७० ६७८ ३१५३३

सेनगाव ८२६ ७५७ ७०२ ३८५५ ३१० २८९७०