शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:44 IST

जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरदरम्यान प्रत्येक गावात श्रमदानातून ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी ५६३ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून अनुपस्थित राहिल्यास एक दिवसाचे वेतन कापण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरदरम्यान प्रत्येक गावात श्रमदानातून ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी ५६३ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून अनुपस्थित राहिल्यास एक दिवसाचे वेतन कापण्यात येणार आहे.या उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी, सीईओ एच.पी.तुम्मोड यांनी विविध सूचना दिल्या आहेत. यात स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्या संस्था व स्वयंसेवी संस्थानी सक्रिय सहभाग घ्यावयाचा आहे. प्रत्येक ग्रा.पं.त स्वच्छता दिंडी काढावी, उघड्यावर जाण्यापासून मुक्तीसाठी शौचालय खड्ड्यांचे लाईन आऊट द्यावे, प्रत्येक कुटुंबात जागृती करावी, ग्रामसभा, डिजिटल रथ, कलापथक आणि निगराणी समितीमार्फत शौचालय वापराकडे लक्ष द्यावे, शाळा, अंगणवाडी भेटीतून फेरी काढावी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात स्वच्छता अभियान राबवावे, बाजाराच्या ठिकाणी जागृती करावी, शाळा, महाविद्यालयात निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करावे, गणेश मंडळांनीही एक दिवस स्वच्छता उपक्रम राबविण्यात यावा, अशा सूचना दिल्याचे प्रभारी उपमुकाअ ए.एल. बोंद्रे यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक