शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:44 IST

जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरदरम्यान प्रत्येक गावात श्रमदानातून ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी ५६३ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून अनुपस्थित राहिल्यास एक दिवसाचे वेतन कापण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरदरम्यान प्रत्येक गावात श्रमदानातून ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी ५६३ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून अनुपस्थित राहिल्यास एक दिवसाचे वेतन कापण्यात येणार आहे.या उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी, सीईओ एच.पी.तुम्मोड यांनी विविध सूचना दिल्या आहेत. यात स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्या संस्था व स्वयंसेवी संस्थानी सक्रिय सहभाग घ्यावयाचा आहे. प्रत्येक ग्रा.पं.त स्वच्छता दिंडी काढावी, उघड्यावर जाण्यापासून मुक्तीसाठी शौचालय खड्ड्यांचे लाईन आऊट द्यावे, प्रत्येक कुटुंबात जागृती करावी, ग्रामसभा, डिजिटल रथ, कलापथक आणि निगराणी समितीमार्फत शौचालय वापराकडे लक्ष द्यावे, शाळा, अंगणवाडी भेटीतून फेरी काढावी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात स्वच्छता अभियान राबवावे, बाजाराच्या ठिकाणी जागृती करावी, शाळा, महाविद्यालयात निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करावे, गणेश मंडळांनीही एक दिवस स्वच्छता उपक्रम राबविण्यात यावा, अशा सूचना दिल्याचे प्रभारी उपमुकाअ ए.एल. बोंद्रे यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक