शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'या नात्याला भवितव्य नाही'; लग्नासाठी तयार नसल्याने तृतीयपंथीयाने केला युवकाचा खून

By विजय पाटील | Updated: March 31, 2023 11:28 IST

खून करून युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

हिंगोली: लग्न करीत नसल्याने सोबत राहणाऱ्या युवकाचा तृतीय पंथीयाने अन्य एकाच्या मदतीने खून केल्याची घटना हिंगोली शहरातील खुशाल नगर भागात उघडकीस आली आहे.

हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण येथील अशोक गजानन आठवले (२३) हा युवक मागील काही वर्षांपासून शहरात ऑटो चालण्याचा व्यवसाय करीत होता. यातच त्याची ओळख खुशालनगर भागातील प्रिया उर्फ दीपक नरसिंग तुरमळू या तृतीयपंथियासोबत झाली. तीन महिन्यापूर्वी अशोक खुशालनगर भागातील प्रियाच्या घरी राहायला आला. ते एकाच घरात राहू लागल्यानंतर प्रियाने अशोकला लग्नासाठी गळ घातली. अशोक मात्र या नात्याला कोणतेही भवितव्य नसल्याचे सांगून प्रियाला टाळत होता. यावरून गुरुवारी त्या दोघांमध्ये खडाजंगी झाली. प्रियाने ३० रोजी रात्री हिंगोली शहरातील हरण चौक भागात राहणाऱ्या शेख जावेद शेख ताहीर कुरेशी याला बोलावून घेतले. 

त्यांनी अशोकचा गळा आवळून त्याला जीवे मारले. त्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगून हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र अशोकचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत मयताचा भाऊ देविदास आठवले यांच्या तक्रारीवरून प्रिया व शेख जावेद या दोघांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक आमले, सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. गिरी, फौजदार कांबळे आदींनी भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली