शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

हिंगोली जिल्ह्यात १३ टँकरवर भागतेय वीस हजार लोकसंख्येची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:58 IST

जिल्ह्यात तीन तालुक्यांमध्ये टंचाईच्या झळा तीव्रपणे जाणवत असून १३ टँकरवर २० हजार लोकसंख्येची तहान भागत आहे.

हिंगोली : जिल्ह्यात तीन तालुक्यांमध्ये टंचाईच्या झळा तीव्रपणे जाणवत असून १३ टँकरवर २० हजार लोकसंख्येची तहान भागत आहे.जिल्ह्यात खासगी व तर शासकीय ४ टँकर सुरू आहेत. शासकीय टँकरपैकी दोन कळमनुरी तर दोन औंढा नागनाथ तालुक्यात सुरू आहेत. तर खासगी टँकरपैकी एक कळमनुरीत, आठ सेनगाव तालुक्यात सुरू आहेत. या सर्व टँकरवर ३४ खेपा मंजूर आहेत. प्रत्यक्षात ६९ खेपा होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. जिल्ह्यात २०९०९ लोकसंख्या टँकरवर तहान भागवत आहे. यात कळमनुरी- ४२१९, सेनगाव- १४५७० तर औंढ्यातील २१२० लोकसंख्येचा समावेश आहे. कळमनुरीत माळधावंडा, खापरखेडा, शिवणी खु., सेनगाव तालुक्यात जयपूर, सेनगाव, कहाकर खु., तर औंढा तालुक्यात रामेश्वर, संघनाईक तांडा व काळापाणी तांडा येथे टँकर सुरू आहे. एकूण ७४ गावांसाठी अधिग्रहण केले. यात हिंगोलीत १७ गावांसाठी १७, कळमनुरीत १८ गावांत १९, सेनगावात १९ गावांत १९, वसमतला ८ गावांसाठी ९ व औंढ्यात १२ गावांसाठी १२ अधिग्रहणे केली आहेत. अजूनही विहिर व बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव येत आहेत.बोअरचे ५६ प्रस्तावहिंगोली जिल्ह्यात नवीन बोअर घेण्यासाठी जि.प.कडून ५६ गावांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. तर दुरूस्तीचे १५ प्रस्ताव आले आहेत. अजून या प्रस्तावांची छाणनी झाली नाही. छाननीनंतर मंजुरीची कार्यवाही होणार आहे.टंचाईत उपाययोजनांना गती नाहीहिंगोली जिल्ह्यात दरवर्षी टंचाईच्या काळात किरकोळ कारणांनी बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे नशीब उजळत असते. एरवी देखभाल व दुरुस्तीवर निधी असूनही खर्च न करणाऱ्या जि.प.ला या काळात जाग येते. मात्र यंदा उपायांना गती मिळत नाही.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई