शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

हिंगोली जिल्ह्यात १३ टँकरवर भागतेय वीस हजार लोकसंख्येची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:58 IST

जिल्ह्यात तीन तालुक्यांमध्ये टंचाईच्या झळा तीव्रपणे जाणवत असून १३ टँकरवर २० हजार लोकसंख्येची तहान भागत आहे.

हिंगोली : जिल्ह्यात तीन तालुक्यांमध्ये टंचाईच्या झळा तीव्रपणे जाणवत असून १३ टँकरवर २० हजार लोकसंख्येची तहान भागत आहे.जिल्ह्यात खासगी व तर शासकीय ४ टँकर सुरू आहेत. शासकीय टँकरपैकी दोन कळमनुरी तर दोन औंढा नागनाथ तालुक्यात सुरू आहेत. तर खासगी टँकरपैकी एक कळमनुरीत, आठ सेनगाव तालुक्यात सुरू आहेत. या सर्व टँकरवर ३४ खेपा मंजूर आहेत. प्रत्यक्षात ६९ खेपा होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. जिल्ह्यात २०९०९ लोकसंख्या टँकरवर तहान भागवत आहे. यात कळमनुरी- ४२१९, सेनगाव- १४५७० तर औंढ्यातील २१२० लोकसंख्येचा समावेश आहे. कळमनुरीत माळधावंडा, खापरखेडा, शिवणी खु., सेनगाव तालुक्यात जयपूर, सेनगाव, कहाकर खु., तर औंढा तालुक्यात रामेश्वर, संघनाईक तांडा व काळापाणी तांडा येथे टँकर सुरू आहे. एकूण ७४ गावांसाठी अधिग्रहण केले. यात हिंगोलीत १७ गावांसाठी १७, कळमनुरीत १८ गावांत १९, सेनगावात १९ गावांत १९, वसमतला ८ गावांसाठी ९ व औंढ्यात १२ गावांसाठी १२ अधिग्रहणे केली आहेत. अजूनही विहिर व बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव येत आहेत.बोअरचे ५६ प्रस्तावहिंगोली जिल्ह्यात नवीन बोअर घेण्यासाठी जि.प.कडून ५६ गावांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. तर दुरूस्तीचे १५ प्रस्ताव आले आहेत. अजून या प्रस्तावांची छाणनी झाली नाही. छाननीनंतर मंजुरीची कार्यवाही होणार आहे.टंचाईत उपाययोजनांना गती नाहीहिंगोली जिल्ह्यात दरवर्षी टंचाईच्या काळात किरकोळ कारणांनी बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे नशीब उजळत असते. एरवी देखभाल व दुरुस्तीवर निधी असूनही खर्च न करणाऱ्या जि.प.ला या काळात जाग येते. मात्र यंदा उपायांना गती मिळत नाही.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई