शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

'चुलीत गेला नेता अन् चुलीत गेला त्यांचा पक्ष'; सालापुरात नेत्यांना प्रवेश बंदी

By विजय पाटील | Updated: October 21, 2023 17:32 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी

हिंगोली : 'चुलीत गेला नेता चुलीत गेला त्याचा पक्ष' जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत सर्व राजकीय नेत्यांना सालापूर गावात प्रवेश बंदी अशा प्रकारचा फलक ग्रामस्थांनी लावलेला आहे.

महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाची मागणी जोर धरीत आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही‌. तोपर्यंत मतदानावर बहिष्कार राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी आदी प्रकारचे निर्णय ग्रामस्थांच्या वतीने विविध ठिकाणी घेतल्या जात आहेत. अशाच प्रकारचा निर्णय कळमनुरी तालुक्यातील सालापूर येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. येथील ग्रामस्थांनी  गावाच्या प्रवेशद्वारावर मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही.तोपर्यंत सर्व  राजकीय नेत्यांना सालापूर गावात प्रवेश बंदी असा फलक लावला आहे.

'चुलीत गेला नेता नेता चुलीत गेला त्याचा पक्ष,मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष' असा स्पष्ट उल्लेख स्पष्ट उल्लेख त्या फलकावर गावकऱ्यांनी केला आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे राजकीय पक्षाचे बॅनर गावात लावू नये आणि आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा असा इशारा या फलकाद्वारे गावकऱ्यांनी पूढार्‍यांना दिला आहे. त्यानुसार आता जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही.तोपर्यंत यापुढे याहीपेक्षा कठोर निर्णय विविध ठिकाणचे ग्रामस्थ घेतील असेच यावरून दिसून येत आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHingoliहिंगोली