शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

अवयव विक्रीस गेलेल्या हिंगोलीच्या शेतकऱ्यांना मुंबईत पोलिसांनी घेतले ताब्यात

By विजय पाटील | Updated: November 30, 2023 19:16 IST

शेतकऱ्यांनी समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

हिंगोली : नापिकीमुळे कर्जबाजारी झाल्याने पीककर्ज फेडण्यासाठी शरीराचे अवयव विक्री काढलेल्या शेतकऱ्यांना मुंबईत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिल्याने पोलिसांनी ही कार्यवाही केली.

मागील आठ दिवसांपासून सेनगाव तालुक्यातील या शेतकऱ्यांचा हा मुद्दा गाजत आहे. यासाठी त्यांनी आधी स्थानिक पातळीवर निवेदन दिले होते. त्यानंतर त्यांनी थेट मुंबई गाठून सरकारनेच आमच्या अवयवयांची खरेदी करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनीही या शेतकऱ्यांचे अवयव सरकारने विकत घेतल्यावर त्यांच्याशिवाय आम्ही कसे जगायचे म्हणून आमचे अवयवही घ्या, अशी मागणी केली होती.

दोन दिवसांच्या सुट्यांमुळे शेतकऱ्यांना कुणालाच भेटता आले नाही. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची सरकारकडून दखल घेतली जात नव्हती. यामुळे त्यांनी शेवटी ३० नोव्हेंबर रोजी मुंबईत समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

हे शेतकरी दुपारी २ च्या सुमारास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. तेथे खा. विनायक राऊत यांची भेट झाली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना भेटण्यास सांगितले. मात्र हे शेतकरी मातोश्रीच्या बाहेर आल्यानंतर त्यांना खैरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोली