शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

आपले सरकार केंद्रांचे बळकटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:23 IST

जिल्ह्यातील आपले सरकार केंद्रांमधून सर्व प्रकारच्या सेवा मिळाव्यात, ग्रामपंचायतींनाही फायदा व्हावा यासाठी बळकटीकरणाकडे लक्ष दिले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील आपले सरकार केंद्रांमधून सर्व प्रकारच्या सेवा मिळाव्यात, ग्रामपंचायतींनाही फायदा व्हावा यासाठी बळकटीकरणाकडे लक्ष दिले जात आहे.जिल्ह्यात जि.प.च्या पंचायत विभागाकडे नोंदणीकृत असलेले ३८३ आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित आहेत. यापैकी ६२ ठिकाणी आता विविध ४३६ प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये रेल्वे तिकीट, विमान तिकीट, वीज देयक, विमा हप्ते, पीक विमा अशा बाह्य संस्थांच्या सेवांचाही समावेश आहे. विविध प्रकारची प्रमाणपत्रे काढण्यासाठीही आता या केंद्रातूनच ग्रामस्थांना जावे लागत आहे. त्यामुळे या केंद्राचे आर्थिक उत्पन्न वाढत असून त्यात संबंधित आॅपरेटरचाही फायदा होणार आहे. या बळकटीकरणासाठी मागील काही दिवसांपासून जि.प.कडून प्रयत्न केले जात होते. त्यात जिल्ह्यातील ६२ केंद्रांमध्ये प्रतिसाद मिळाला आहे. सर्व प्रकारच्या सुविधा ग्रामीण पातळीवरच उपलब्ध होतील. तर अनेक मोठ्या गावांतील आॅपरेटर्सला यातून मोठा फायदा होत असल्याने ते यात चांगले काम करीत आहेत. अशांना प्रोत्साहन देण्याचे काम करून इतरांनीही अशा सुविधा सुरू करण्यासाठी ग्रामसेवकांना सूचना दिल्या असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी सांगितले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाSocialसामाजिक