शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

आपले सरकार केंद्रांचे बळकटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:23 IST

जिल्ह्यातील आपले सरकार केंद्रांमधून सर्व प्रकारच्या सेवा मिळाव्यात, ग्रामपंचायतींनाही फायदा व्हावा यासाठी बळकटीकरणाकडे लक्ष दिले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील आपले सरकार केंद्रांमधून सर्व प्रकारच्या सेवा मिळाव्यात, ग्रामपंचायतींनाही फायदा व्हावा यासाठी बळकटीकरणाकडे लक्ष दिले जात आहे.जिल्ह्यात जि.प.च्या पंचायत विभागाकडे नोंदणीकृत असलेले ३८३ आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित आहेत. यापैकी ६२ ठिकाणी आता विविध ४३६ प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये रेल्वे तिकीट, विमान तिकीट, वीज देयक, विमा हप्ते, पीक विमा अशा बाह्य संस्थांच्या सेवांचाही समावेश आहे. विविध प्रकारची प्रमाणपत्रे काढण्यासाठीही आता या केंद्रातूनच ग्रामस्थांना जावे लागत आहे. त्यामुळे या केंद्राचे आर्थिक उत्पन्न वाढत असून त्यात संबंधित आॅपरेटरचाही फायदा होणार आहे. या बळकटीकरणासाठी मागील काही दिवसांपासून जि.प.कडून प्रयत्न केले जात होते. त्यात जिल्ह्यातील ६२ केंद्रांमध्ये प्रतिसाद मिळाला आहे. सर्व प्रकारच्या सुविधा ग्रामीण पातळीवरच उपलब्ध होतील. तर अनेक मोठ्या गावांतील आॅपरेटर्सला यातून मोठा फायदा होत असल्याने ते यात चांगले काम करीत आहेत. अशांना प्रोत्साहन देण्याचे काम करून इतरांनीही अशा सुविधा सुरू करण्यासाठी ग्रामसेवकांना सूचना दिल्या असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी सांगितले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाSocialसामाजिक