शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

‘स्पीडगन’ ने रोखला ५७२२ वाहनांचा वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST

अनेक वाहनचालक वाहन जुने असो की नवे भरधाव वेगाने चालवितात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. काही वाहनचालक तर स्वत:बरोबर इतरांनाही ...

अनेक वाहनचालक वाहन जुने असो की नवे भरधाव वेगाने चालवितात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. काही वाहनचालक तर स्वत:बरोबर इतरांनाही दुखापत करतात. जिल्ह्यातील वाहतूक शाखेने जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या वर्षात ५ हजार ७२२ वाहचालकांक़डून १ हजार रुपये या प्रमाणे दंडापोटी ५७ लाख २२ हजार रुपये वसूल केले. वाहनांचा वेग हा नेहमी ५० वर कधी जावू नये, अशा सूचना वारंवार शहर वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या असतानाही काही वाहचालक मात्र त्याचे पालन करत नाहीत. त्यामुळे ‘स्पीडगन’ ने त्याची मोजणी करुन वेगाने वाहने चालविणाऱ्यांना दंड थोटावला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

प्रतिक्रिया

वाहन जुने असो अथवा नवीन. वाहनचालक तसेच वाहनमालकांनी आपल्या वाहनाचा वेग ७० वर जावू देवू नये. वेगाने वाहन चालविणे हे धोक्याचेच असल्याने इतरांनाही त्यामुळे जीव गमवावा लागतो. कधी-कधी अपघातामुळे अपंगत्वही येते. तेव्हा वाहनचालकांनी वेगासंदर्भात काळजी घ्यावी.

ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, हिंगोली

वाहनांचा वेग कमीच ठेवणे अद्य कर्तव्य

नगर पालिलका क्षेत्र असो की महानगरपालिका क्षेत्र. वाहनांचा वेग कमी म्हणजे ५० असावा. (वेग) जास्त वेग असेल तर वाहन हे अपघाताला कारणीभूत ठरते. भर वस्तीत पादचारी हे कधी फुटपाथवरुन चालतात तर कधी फुटपाथ सोडून चालात. तेव्हा वेगाने येणाऱ्या वाहनाला वेग आवरणे कठीण होऊन बसते. २०२० या वर्षात अतीवेगाने चालणाऱ्या वाहनांचा वेग ‘स्पीडगन’ने मोजला. रस्त्याच्या कडेला स्पीडगन’ लावून एक पदरी, दुपरी, तीपदरी रस्त्यावरील वाहनांचा वेग मोजला. ही कारवाई यापुढेही चालूच राहणार असून वाहनाचा वेग चालकांनी कमीच ठेवण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.