शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

हिंगोलीत पोलिसांची विशेष मोहीम; १८ वारंटमधील आरोपींना न्यायालयासमोर केले हजर

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: October 4, 2023 16:38 IST

वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर हजर न राहणाऱ्या आरोपीविरूद्ध न्यायालयाकडून अजामीनपात्र व जामीनपात्र वारंट काढण्यात येतात.

हिंगोली : न्यायालयाकडून वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर हजर न राहणाऱ्या १७ अटक वारंट व एका पोटगी वारंटमधील आरोपींना पकडून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भात ४ ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम राबवण्यात आली. 

गुन्ह्यांना आळा बसावा तसेच गुन्हेगारांवर वचक रहावा, यासाठी विशेष कोंबिंग ऑपरेशन व प्रतिबंधात्मक कार्यवाहीची मोहीम राबवली जात आहे. प्रलंबित न्यायालयीन प्रकरणाचा लवकरात लवकर निपटारा व्हावा, साक्षीदार व आरोपी हे वेळेवर समन्स व वॉरंटनुसार हजर व्हावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वेळोवेळी समन्स निघूनही तारखेवर हजर न राहणाऱ्या आरोपीविरूद्ध न्यायालयाकडून अजामीनपात्र व जामीनपात्र वारंट काढण्यात येतात. या वारंटची बजावणीची विशेष मोहीमही राबविण्यात येत आहे. 

त्यानुसार पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उप विभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अजामीनपात्र, जामीनपात्र वारंट, पोटगी वारंट बाबत ४ ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. या वेळी न्यायालयाकडून अनेक वेळा समन्स निघूनही तारखेवर न्यायालयात हजर न राहणारे १७ जणांना तसेच एका पोटगी वारंटमधील व्यक्तीस पकडून पोलिसांनी त्यांना न्यायालयासमक्ष हजर केले. या मोहीमेत वारंटची बजावणीही करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली