शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हिंगोलीत लव्ह जिहाद व बेकायदेशीर धर्मांतरणाविरोधात मूकमोर्चा

By विजय पाटील | Updated: December 8, 2022 13:21 IST

'देशात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करून दोषींवर कठोर कारवाईची तरतूद करावी'

हिंगोली : हिंदू धर्मातील अनेक व्यक्तींचे बेकायदेशीरपणे विविध आमिषे दाखवून धर्मांतरण केले जात असून हिंदू मुलींना लव्ह जिहादच्या माध्यमातून पळवून नेवून त्यांची हत्या केली जात असल्याचा आरोप करीत हिंदू धर्मरक्षक हिंगोलीकरांच्यावतीने हिंगोलीत आज भव्य मूकमोर्चा काढण्यात आला.

याबाबत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात म्हटले की, पैसे, नोकरी, लग्न आदीचे आमिष दाखवून अथवा धमकावत इतर धर्मामध्ये धर्मांतरण केले जात आहे. तर वायत आलेल्या तरुण हिंदू मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाच्या आमिषाने त्यांचे धर्मांतरण केले जात असल्याचीही अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या लव्ह जिहादच्या माध्यमातून फसवणूक होत आहे. या मुलींचा देश विघातक कृती व आतंकवादी कारवायांसाठी वापर केला जात आहे. तसेच अशा मुलींची हत्या केली जात आहे. अशी अनेक प्रकरणे सिद्ध होऊनही दखल ोतली जात नाही. त्यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर तसेच देश सुरक्षिततेवर संकट येऊ शकते, असेही निवेदनात म्हटले.

हिंगोलीतील गांधी चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, इंदिरा गांधी चौक या मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यात महिला व मुलींचाही लक्षणीय सहभाग असल्याचे दिसून आले. यात विविध पक्ष, संघटनांच्या मंडळींनीही सहभाग घेतला होता.

या आहेत प्रमुख मागण्यायासाठी देशात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करून दोषींवर कठोर कारवाईची तरतूद करावी, यासाठी विशेष न्यायालये नेमावीत, या विषयासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावा, प्रलोभण, धमकावणे अथवा फसवणुकीने धर्मांतरण रोखण्यासाठी कायद्याने बंदी आणावी, गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, दिल्ली येथील श्रद्धा वालकर हिचा अफताब पुनावाला या जिहादीने केलेल्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यास भरचौकात फाशी द्यावी, संपूर्ण देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करावा या प्रमुख मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी