शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल १३ वर्षांपासून बंद(टिप- कृपया बोल्ड केलेली वाक्ये पाहा. लिंक लागत नाहीए.)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST

हिंगोली : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी सिग्नल चार ते पाच ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले, परंतु सद्य:स्थितीत सिग्नल ...

हिंगोली : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी सिग्नल चार ते पाच ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले, परंतु सद्य:स्थितीत सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांवर ताण येत आहे. सिग्नल बसविले, त्यानंतर काही वर्षे सुरू होते, परंतु नंतर सिग्नल का बंद पडले, हा आता संशोधनाचा विषय बनला आहे.

१ मे, १९९९ रोजी झाला आहे. अनेक नवनवीन कार्यरत जिल्ह्यात झाली आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था वाढू लागली आहे. २००९ मध्ये शहरातील अग्रसेन चौक, इंदिरा चौक, गांधी चौक, नगर पालिका, रेल्वे उड्डाण पूल आदी ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले, परंतु हे सिग्नल कोणत्या कारणामुळे बंद करण्यात आले आहेत, ते का सुरू करण्यात येते नाहीत, असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांसमोर आहेत. सिग्नल सुरू केल्यास वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन पोलिसांवरील ताण कमी होऊ शकतो. तेव्हा नगरपालिकेने बंद पथदिवे सुरू करणे आता गरजेचे होऊन बसले आहे. काही वाहनचालक तर पोलिसांसमोर विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याचे धाडस करतात. अशा वेळी मात्र त्या वाहनचालकांना पोलिसांचा दंडुका खावा लागतो.

वाहनचालक काय म्हणतात?

शहरात महावीर चौक ते गांधी चौक हा एकच रस्ता मोठा आहे. बाकी सर्व रस्ते अरुंदच आहेत. विरुद्ध दिशेने आल्यास वाहतूक शाखेकडून दंडाचा मॅसेज लगेच येतो. अशा वेळी खूप विचार करणे भाग पडते.

-गजानन मगर, वाहनचालक

शहरातील सिग्नल सुरू करणे गरजेचे आहे. सिग्नल सुरू केल्यास वाहतुकीचे नियम कळू लागतात. हिंगोली हे मोठे शहर नसले, तरी नियम तर चोहीकडे सारखेच आहेत. वाहतूक नियम माहिती नसल्यामुळे एखादे वेळी चुकून वाहन विरुद्ध दिशेने जाते. यावेळी मात्र पोलिसांची पावती फाडावी लागते. कधी-कधी मोबाइलवर फोटो काढून त्याची पावती व दंड मॅसेजद्वारे येत असतो.

- मंगेश महाजन, वाहनचालक

सिग्नल बंद असल्यामुळे पोलिसांवर वाढला ताण

सिग्नल बंद असल्यामुळे काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने वाहने चालवितात. अशा वेळी वाहन चालकावर दंडाची कार्यवाही करावी लागते. कधी-कधी मोर्चा जर मुख्य रस्त्याने जात असेल, तर मोठी कसरत पोलिसांना करावी लागते. परिणामी, पोलिसांवर ताण येऊन पडतो.