शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

सिग्नल १३ वर्षांपासून बंद(टिप- कृपया बोल्ड केलेली वाक्ये पाहा. लिंक लागत नाहीए.)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST

हिंगोली : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी सिग्नल चार ते पाच ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले, परंतु सद्य:स्थितीत सिग्नल ...

हिंगोली : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी सिग्नल चार ते पाच ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले, परंतु सद्य:स्थितीत सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांवर ताण येत आहे. सिग्नल बसविले, त्यानंतर काही वर्षे सुरू होते, परंतु नंतर सिग्नल का बंद पडले, हा आता संशोधनाचा विषय बनला आहे.

१ मे, १९९९ रोजी झाला आहे. अनेक नवनवीन कार्यरत जिल्ह्यात झाली आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था वाढू लागली आहे. २००९ मध्ये शहरातील अग्रसेन चौक, इंदिरा चौक, गांधी चौक, नगर पालिका, रेल्वे उड्डाण पूल आदी ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले, परंतु हे सिग्नल कोणत्या कारणामुळे बंद करण्यात आले आहेत, ते का सुरू करण्यात येते नाहीत, असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांसमोर आहेत. सिग्नल सुरू केल्यास वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन पोलिसांवरील ताण कमी होऊ शकतो. तेव्हा नगरपालिकेने बंद पथदिवे सुरू करणे आता गरजेचे होऊन बसले आहे. काही वाहनचालक तर पोलिसांसमोर विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याचे धाडस करतात. अशा वेळी मात्र त्या वाहनचालकांना पोलिसांचा दंडुका खावा लागतो.

वाहनचालक काय म्हणतात?

शहरात महावीर चौक ते गांधी चौक हा एकच रस्ता मोठा आहे. बाकी सर्व रस्ते अरुंदच आहेत. विरुद्ध दिशेने आल्यास वाहतूक शाखेकडून दंडाचा मॅसेज लगेच येतो. अशा वेळी खूप विचार करणे भाग पडते.

-गजानन मगर, वाहनचालक

शहरातील सिग्नल सुरू करणे गरजेचे आहे. सिग्नल सुरू केल्यास वाहतुकीचे नियम कळू लागतात. हिंगोली हे मोठे शहर नसले, तरी नियम तर चोहीकडे सारखेच आहेत. वाहतूक नियम माहिती नसल्यामुळे एखादे वेळी चुकून वाहन विरुद्ध दिशेने जाते. यावेळी मात्र पोलिसांची पावती फाडावी लागते. कधी-कधी मोबाइलवर फोटो काढून त्याची पावती व दंड मॅसेजद्वारे येत असतो.

- मंगेश महाजन, वाहनचालक

सिग्नल बंद असल्यामुळे पोलिसांवर वाढला ताण

सिग्नल बंद असल्यामुळे काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने वाहने चालवितात. अशा वेळी वाहन चालकावर दंडाची कार्यवाही करावी लागते. कधी-कधी मोर्चा जर मुख्य रस्त्याने जात असेल, तर मोठी कसरत पोलिसांना करावी लागते. परिणामी, पोलिसांवर ताण येऊन पडतो.