शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

शिलेदार यांच्या कवितासंग्रहाला पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 11:48 PM

औंढा तालुक्यातील बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा साहित्य पुरस्कार प्रफुल्ल शिलेदार यांच्या ‘पायी चालणार’ या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा तालुक्यातील बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा साहित्य पुरस्कार प्रफुल्ल शिलेदार यांच्या ‘पायी चालणार’ या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे.जानेवारी २0१६ ते डिसेंबर २0१७ या दोन वर्षांतील संग्रहातून निवड केली. यावर्षी मान्यवरांनी शिफारस केलेल्या एकूण एकूण तेरा संग्रहामधून ही निवड केली आहे. या समितीमध्ये डॉ. रणधीर शिंदे, रमेश इंगळे उत्रादकर, डॉ. आसाराम लोमटे, प्रा इंद्रजित भालेराव, प्रा हनुमान व्हरगुळे प्रा भगवान काळे, डॉ. केशव खटिंग यांचा समावेश होता. या पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे आहे. आत्तापर्यंत हा पुरस्कार दिनानाथ मनोहर, गोविंद काजरेकर, कृष्णांत खोत, दिनकर मनवर, सिताराम सावंत, या साहित्यिकांना मिळाला आहे, असे संयोजन मंडळाचे प्राचार्य के. एस. शिंदे यांनी सांगितले.वीजेचा अपव्ययहिंगोली - जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील विद्युत उपकरणे आवश्यकता नसतानाही सुरूच असतात. परिणामी वीजेचा अपव्यय होत आहे. शासनाकडून वीज बचतीचा संदेश दिला जात असला तरी प्रत्येक्षात मात्र शासकीय कार्यालयात वीजेचा अपव्यय होतानाचे चित्र आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक