शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही शटर अर्ध्यावरचा फंडा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:31 IST

या सर्वांचा परिणाम म्हणून बाजारात गर्दी होत आहे. काही दुकानदारांनी तर ग्राहकांना आत प्रवेश देण्यासही प्रारंभ केला आहे. ...

या सर्वांचा परिणाम म्हणून बाजारात गर्दी होत आहे. काही दुकानदारांनी तर ग्राहकांना आत प्रवेश देण्यासही प्रारंभ केला आहे. कुणीच कारवाई करीत नसल्याने व्यापाऱ्यांचे फावत असून अनेकजण कुठे काय मिळते, कसे मिळते, हेही सांगत आहेत. काहींनी यात लूटही चालविली आहे. जादा दाम मोजून ग्राहकांना या वस्तूंची खरेदी करण्याची वेळ आली आहे. आता नाईलाजाने ग्राहक या वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने चपला व बुटांच्या गरजवंतांना तर मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांनी दामदुप्पट किमतीत खरेदी केल्याचे दिसून येत आहे.

याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना विचारले असता ते म्हणाले, शासनाने निर्बंध घालून दिलेली दुकाने व्यापाऱ्यांनी उघडू नयेत. शासन निर्बंध उठेपर्यंत ही दुकाने उघडता येणार नाहीत. दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे. अन्यथा पालिका, पोलीस पथकाकडून कारवाई करण्यात येईल. तशा सूचना सर्व पालिकांसह स्थानिक संस्थांना देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.