शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सातव यांना चौथ्यांदा संसदरत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:50 IST

हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना संसदेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला असून १९ जानेवारीला वितरण होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना संसदेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला असून १९ जानेवारीला वितरण होणार आहे.चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने २००९ पासून दरवर्षी लोकसभेतील विविध कामगिरीसाठी चार जणांना हा पुरस्कार देण्यात येतो. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशन २०१९ पर्यंत खा.सातवांनी ८१ टक्के उपस्थिती लावत ११७ वेळा चर्चेची सुरुवात, ८८ वेळा प्रत्यक्ष चर्चेत सहभाग नोंदवला. तारांकित व अतारांकित असे १०७५ प्रश्न उपस्थित करुन २३ खाजगी सदस्य विधेयकही मांडले. या अष्टपैलू कामगिरीवरुन खा. सातव यांची निवड झाली आहे. या समितीत केंद्रीय गृहराज्यमंत्री खा.हंसराज अहीर, केंद्रीय राज्यमंत्री खा.अर्जुन मेघावाल, शिवसेनेचे खा.आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे. तामिळनाडू येथे राजभवनात येत्या १९ जानेवारी रोजी पारितोषक वितरण सोहळ्यास राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, राज्यमंत्री पी.पी चौधरी, डॉ.भास्कर राममूर्ती, अध्यक्ष के.श्रीनिवास आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.देशात सातव दुसऱ्या क्रमांकावरलोकसभेतील ५४३ खासदारांच्या कामकाजाचे मूल्यांकनात हिंगोलीचे खा.राजीव सातव देशात आपल्या अष्टपैलू कामगिरीवरून दुसºया क्रमांकावर असून, सातव यांना १२१५ अंक मिळाले आहे. पहिल्या क्रमांकावर १२७२ अंक मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रियाताई सुळे तर तिसºया क्रमांकावर १२११ अंक मिळवून शिवसेनेचे खा.श्रीरंगअप्पा बारणे आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस