शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

शेतकऱ्यांना दिलासा! महिनाभरानंतर हिंगोलीत धुवॉंधार पाऊस

By विजय पाटील | Updated: September 5, 2022 14:45 IST

ऑगस्ट महिन्यात मात्र अधून-मधून तुरळक ठिकाणी पडणाऱ्या पावसाच्या सरी वगळता एकही मोठा पाऊस झाला नाही.

हिंगोली : मागील महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने ५ सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास धुवाँधार बरसत शेतकऱ्यांना दिलासा दिला. यामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात जुलै महिन्यात अनेकदा अतिवृष्टी झाली. ऑगस्ट महिन्यात मात्र अधून-मधून तुरळक ठिकाणी पडणाऱ्या पावसाच्या सरी वगळता एकही मोठा पाऊस झाला नाही. दुसरीकडे उन्हाचा कडाका मात्र वाढला होता. वाढत्या उकाड्याच्या त्रासाने जनता हैराण होती. तर पावसाअभावी पिके वाळू लागली होती. सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीनचे तर मोठे नुकसान होत होते. पकत असलेल्या शेंगा गळू लागल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती. या पावसाने ही अपेक्षा पूर्ण होणार आहे. 

हिंगोलीसह कनेरगाव, डिग्रस कऱ्हाळे आदी भागात पाऊस झाला. कळमनुरी, आखाडा बाळापूर, जवळा पांचाळ या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. वसमत तालुक्यातील कौठा, कुरुंदा, आंबा आदी भागात पाऊस झाला. औंढ्यासह तालुक्यातील शिरड शहापूर परिसरातही पावसाने हजेरी लावली.

टॅग्स :HingoliहिंगोलीRainपाऊस