शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

उप सरपंचाची निवड न केल्याने गमवाव लागले सरपंच पद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 16:44 IST

ग्रामविकास मंत्री यांनी विभागीय आयुक्त यांनी दिलेला निकाल कायम ठेवला

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील सरपंच नंदाबाई बालाजी ठोंबरे यांना सरपंच पदावरुन विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवले होते. या निर्णयावरील आक्षेप ग्रामविकास मंत्र्यांनी ग्राह्य न धरता उपसरपंचाची निवड करण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांच्यावरील अपात्रतेची कारवाई योग्य ठरवली. 

ग्रा.पं. सदस्य सय्यद कुतुब सय्यद हुसेन यांनी विभागीय आयुक्ताकडे शिरड शहापूर येथील सरपंच नंदाबाई बालाजी ठोंबरे या उप सरपंच पदाची निवड करत नसल्याची तक्रार केली होती. यावर कारवाई करत २० मे २०१८ रोजी विभागीय आयुक्तांनी नंदाबाई ठोंबरे यांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर ठोंबरे यांनी ग्रामविकास मंत्री यांच्या न्यायालयात अपिल दाखल केले होते.

३० जानेवारी रोजी ग्रामविकास मंत्री यांनी विभागीय आयुक्त यांनी दिलेला निकाल कायम ठेवत सरपंच ठोंबरे यांना अपात्र घोषीत केले. उपसरपंच पदाची निवड न करणे हे एकमेव कारण ग्राह्य धरत सरपंच पदावरुन पायऊतार होण्याचे आदेश ग्रामविकास मंत्र्यांनी दिले आहेत.

 

टॅग्स :sarpanchसरपंचHingoliहिंगोलीRural Developmentग्रामीण विकासPoliticsराजकारण