शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

एसआरपीच्या दोन गैरहजर जवानांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:01 IST

लोकसभा निवडणूक बंदोबस्त टाळण्याच्या उद्देशाने राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक १२ येथील काही जवान जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले.

हिंगोली : लोकसभा निवडणूक बंदोबस्त टाळण्याच्या उद्देशाने राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक १२ येथील काही जवान जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अशा दोन जवानांविरूद्ध समादेशक सदानंद वायसे पाटील यांचे आदेशाने राज्य राखीव पोलीस बल अधिनियम १९५१ मधील कलम १४ व १५ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.सपोशि/४९० ए.जी. ठाकूर, नेमणूक डी कंपनी हे १२ नोव्हेंबर २०१५ ते ३० डिसेंबर २०१६ पावेतो (४२४) दिवस विनापरवाना गैरहजर होते. सदर कालावधीत महत्त्वाचे कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त व अतिमहत्त्वाचा लोकसभा निवडणूक बंदोबस्त टाळण्याचे उद्देशाने त्यांना नोटीस देवूनही ते कर्तव्यावर हजर झाले नाही. त्यामुळे समादेशक सदानंद वायसे पाटील यांचे आदेशाने राज्य राखीव पोलीस बल अधिनियम १९५१ मधील कलम १४ व १५ अन्वये पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गु.र.नं. १७१ २६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नापोशि ११०३ बंडू उत्तम कोकाटे नेमणूक प्रशासन कंपनी हे आंतर सुरक्षा बंदोबस्त लोकसभा निवडणूक बंदोबस्त, नक्षल बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त टाळण्याचे सवयीचे असल्याने त्यांना कर्तव्यावर हजर होण्यासाठी वेळोवेळी संधी दिली. तरीही आतापर्यंत ते कर्तव्यावर हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात ८ एप्रिल गुन्हा दाखल करण्यात आला.सध्या लोकसभा निवडणूक संदर्भात बंदोबस्ताकामी नियोजन सुरू आहे. परंतु अशावेळीही गैरहजर राहिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliceपोलिस