शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

वर्तनात सुधारणा होईना; तिघांना दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्याबाहेर हाकलले

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: August 12, 2023 15:19 IST

गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे व हालचालीमुळे परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला होता.

हिंगोली: वर्तनात कोणतीही सुधारणा न करणाऱ्या व संघटितपणे गुन्हा करणाऱ्या तिघांना हिंगोली जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या बाबतचे आदेश काढले आहेत. 

रमेश उर्फ रामा सुरेश गायकवाड (रा. गणेशपूर ता. वसमत), अनिल उर्फ बंडू भागोराव खंदारे (रा.मुडी ता. वसमत), राजू संभाजी करवंदे (रा. मुडी ता. वसमत) असे हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध सेनगाव, कळमनुरी (जि. हिंगोली) , लिंबगाव (जि. नांदेड) पोलिस ठाण्यात ३ गुन्हे दाखल असून ते संघटितपणे गुन्हे करीतच आहेत. त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नव्हता. गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे व हालचालीमुळे परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध कलम ५५ महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव   उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेळके यांच्या मार्फत पोलिस निरीक्षक आर.व्ही. भोईटे यांनी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे सादर केला होता.

या प्रस्तावाची पडताळणी करून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तिघांनाही पुढील दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्याबाबतचे आदेश काढले आहेत. दरम्यान, सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालकांसह टोळीने गुन्हेगारी करणाऱ्याविरूद्ध कारवाईची कडक भूमिका पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी घेतली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली