शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

हे ज्या पक्षात असतात त्यांची सत्ता जाते; या पुतण्याचा पायगुणच वाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 16:47 IST

धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीका

हिंगोली : काँग्रेस व राष्ट्रवादीने ब्रिटीशांची तोडा, फोडा राज्य करा ही नीती वापरली. मात्र आमच्या बीडमध्ये ज्या पुतण्याला हे घेवून गेले. त्याचा पायगुणच वाईट असल्याची टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. हिंगोली येथे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. 

धनंजय मुंडे यांचे नाव न घेता मंत्री मुंडे म्हणाल्या, हे राजकारणात आले तेव्हा आमची सत्ता गेली. तर ते राष्ट्रवादीत गेले अन् त्यांची सत्ता गेली. आता ती पुन्हा येणार नाही. दुसऱ्यांवर हे टीका करतात. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांच्या घरातीलच किती उमेदवार आहेत, ते पहा. काँग्रेसने ५६ पक्षांना एकत्र केले. मात्र यांची सत्ता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कणखर नेतृत्व आहे. तर काँग्रेसवाले देशद्रोहाचा गुन्हा रद्द करायला निघाले. उद्या कोणी तिरंगा पायदळी तुडवला तर तुम्ही सहन करणार आहात का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

यावेळी माजी मंत्री सूर्यकांता पाटील तर पालकमंत्री दिलीप कांबळे, आ.तान्हाजी मुटकुळे, माजी खा.शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, आनंदराव जाधव, संतोष बांगर, बाबाराव बांगर आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकhingoli-pcहिंगोलीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Pankaja Mundeपंकजा मुंडे