शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

हे ज्या पक्षात असतात त्यांची सत्ता जाते; या पुतण्याचा पायगुणच वाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 16:47 IST

धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीका

हिंगोली : काँग्रेस व राष्ट्रवादीने ब्रिटीशांची तोडा, फोडा राज्य करा ही नीती वापरली. मात्र आमच्या बीडमध्ये ज्या पुतण्याला हे घेवून गेले. त्याचा पायगुणच वाईट असल्याची टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. हिंगोली येथे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. 

धनंजय मुंडे यांचे नाव न घेता मंत्री मुंडे म्हणाल्या, हे राजकारणात आले तेव्हा आमची सत्ता गेली. तर ते राष्ट्रवादीत गेले अन् त्यांची सत्ता गेली. आता ती पुन्हा येणार नाही. दुसऱ्यांवर हे टीका करतात. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांच्या घरातीलच किती उमेदवार आहेत, ते पहा. काँग्रेसने ५६ पक्षांना एकत्र केले. मात्र यांची सत्ता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कणखर नेतृत्व आहे. तर काँग्रेसवाले देशद्रोहाचा गुन्हा रद्द करायला निघाले. उद्या कोणी तिरंगा पायदळी तुडवला तर तुम्ही सहन करणार आहात का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

यावेळी माजी मंत्री सूर्यकांता पाटील तर पालकमंत्री दिलीप कांबळे, आ.तान्हाजी मुटकुळे, माजी खा.शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, आनंदराव जाधव, संतोष बांगर, बाबाराव बांगर आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकhingoli-pcहिंगोलीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Pankaja Mundeपंकजा मुंडे